
१. पहिला टप्पा
‘ध्येयापैकी जे काही थोडेफार तरी साध्य झालेले असेल, त्याविषयी समाधान बाळगावे आणि गुरु किंवा ईश्वर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.
२. दुसरा टप्पा
अपयशामागील कारणे शोधावीत. शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक यांपैकी नेमके कोणते कारण आहे, याचे चिंतन करावे. त्या कारणानुसार योग्य ती उपाययोजना करावी. यासंदर्भात आवश्यकता भासल्यास कुटुंबीय किंवा सहकारी यांचे साहाय्य घ्यावे.
३. तिसरा टप्पा
वरीलप्रमाणे करूनही अपयश आले, तर त्यातही आनंदच मानावा आणि असा विचार करावा, ‘आता देव आणखी पुढच्या टप्प्याचे प्रयत्न करायला शिकवेल.’ ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्न करत रहाणे, हे ईश्वरप्राप्तीसाठी आवश्यक आहे; म्हणून प्रयत्न करणे सोडू नये.’
– (पू.) श्री. संदीप आळशी (२३.३.२०२१)
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !