भारतात आल्यावर स्वर्गात आल्याचा अनुभव आला ! – हसीना दिलशाद अहमद

पाकिस्तानात भारतीय मुसलमानांचाही छळ केला जातो.

नाशिक येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा ठराव करावा !- सावरकरप्रेमी

स्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्रीय साहित्यिक, विचारवंत, कवी, लेखक, भाषाशुद्धीकार, कादंबरीकार असून त्यांनी अद्वितीय कामगिरी केली आहे.

अंबरनाथ-बदलापूर स्थानकांच्या दरम्यान रेल्वेरूळ दुरुस्त करणारे यंत्र रुळावरून घसरले, १ ठार २ जण घायाळ

मध्य रेल्वेची अंबरनाथहून कर्जतच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत

ऊर्जामंत्री आणि राज्य सरकार यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मनसेची मागणी

वाढीव वीजदेयकांविषयीच्या भूमिकेत पालट करणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि राज्य सरकार यांच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे नोंद करा, अशी मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी येथील पोलीस निरीक्षक शीतल पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

क्रांतीकारकांनी केलेल्या त्यागाचे स्मरण ठेवा ! – सौ. संपदा पाटणकर, सनातन संस्था

मुलांनी एकत्र येऊन प्रजासत्ताकदिन साजरा केला. यावेळी भारतमाता की जय, ! जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ! अशा घोषणा देण्यात आल्या.

राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेकडून आंदोलन मागे

राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे शेतकरी नेते व्ही.एम्. सिंह यांनी शेतकरी आंदोलन मागे घेत असल्याचे घोषित केले. ‘आमची संघटना देहलीतील हिंसाचारात सहभागी नव्हती’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्वांसाठी लवकरच लोकल सेवा चालू करू – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत लोकल सेवा चालू करण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

देहलीत शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर मोर्च्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार ! : दोघांचा मृत्यू  

अशा प्रकारे हिंसा करून सार्वजनिक संपत्तीची हानी केल्याच्या प्रकरणी आणि हिंसाचार्‍यांवर नियंत्रण न केल्याच्या प्रकरणी शेतकरी आणि पोलीस दोघांकडून हानी वसूल केली पाहिजे !

पाळी (गोवा) येथील श्री नवदुर्गा देवस्थानचा आज गवळण काला

देऊळवाडा, पाळी येथील श्री नवदुर्गा देवस्थानच्या कालोत्सवाला २६ जानेवारी या दिवशी प्रारंभ झाला. २७ जानेवारी २०२१ या दिवशी दुपारी ३.३० वाजता च्यारी बंधू दऊळवाडा यांच्या वतीने गवळण काला होणार आहे.

आता डोळ्यांना न दिसणार्‍या शत्रूसमवेत आपले युद्ध चालू झाले आहे ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आपल्याच साधनांचा वापर करून गुन्हे करणारी टोळी कार्यरत आहे. जगात कुठेही बसून घरातील माहिती, पैसे आणि अन्य गोष्टींची चोरी या माध्यमातून चालू आहे. असे असले, तरी गुन्हेगारी विश्वात धाक बसवणारे मुंबई हे देशातील पहिले शहर असेल !