३० जानेवारी या दिवशी देहलीत भाजपकडून तिरंगा मोर्चा
येथे प्रजासत्ताकदिनी शेतकर्यांनी केलेल्या हिंसाचारानंतर आणि लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा लावल्यानंतर भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी ३० जानेवारी या दिवशी देहलीमध्ये तिरंगा फडकावणारा मोर्चा आयोजित केला आहे.