घराणेशाहीतून येणार्‍यांना मतदान न केल्यास ते एक मिनिटात सरळ होतील ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर जोरदार टीका केली. २१ सप्टेंबर या दिवशी आयुर्वेदावर आयोजित व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

हुपरी येथील अवैध मदरशाविरोधात २३ सप्टेंबरपासून आमरण उपोषण !

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील सरकार गायरान भूमी गट क्रमांक ८४४/अ/१ पैकी क्षेत्र ‘हेक्टर ११ आर्’ची जागा आणि त्यावरील मालमत्ता क्रमांक ४४८९ च्या मिळकतीवर सुन्नत जमियतने अवैधपणे मदरसा उभारला आहे.

मालाडमधील मुसलमानबहुल भागात रहाणार्‍यांकडे २ किंवा त्याहून अधिक पॅनकार्ड असल्याचा आरोप !

अशा प्रकारे बनावट पॅनकार्डचा वापर देशविरोधी कारवायांसाठी केला जात नसेल कशावरून ?
मुंबईप्रमाणे देशभरात अन्य ठिकाणी असे होत नाही ना ? याचीही सरकारने चौकशी करायला हवी !

नंदुरबार मिरवणुकीत धर्मांधांनी चिथावणी देत औरंगजेबासह टिपू सुलतानचा फलक झळकावल्याने दंगल उसळली ! – पोलिसांची माहिती

हिंदूबहुल महाराष्ट्रात आतापर्यंत अनेकदा धर्मांधांनी दंगली घडवल्या; पण त्यांच्यावर कठोर कारवाई होत नसल्यानेच वारंवार दंगली घडवण्याचे त्यांचे धाडस होते आणि प्रत्येक वेळी हिंदू अन् पोलीस मुकाटपणे मार खातात ! ही स्थिती कधी पालटणार ?

सीबीआय किंवा एस्.आय.टी. नेमा ! – डॉ. सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, सुदर्शन वाहिनी

प्रसादात गैर शाकाहारी घटकांचा समावेश केल्याने झालेल्या अवमानाच्या विरोधात हिंदूंनीही एक होऊन आवाज उठवावा !

पुणे शहरात साडेपाच लाख श्री गणेशमूर्तींचे कृत्रिम हौदांमध्ये विसर्जन !

खाणीत विसर्जित करतांना कशा प्रकारे मूर्तींचा अवमान होतो, हे जनतेने अनेक बातम्यांच्या माध्यमातून पाहिले आहे. अशा प्रकारे शास्त्रविरोधी कृती करून श्री गणेशाची कृपा होणार कि अवकृपा ?

तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडवांत चरबी आणि माशांचे तेल मिसळणार्‍यांवर तात्काळ गुन्हे नोंद करा !

मंदिरांमध्ये देण्यात येणारा प्रसाद हा सात्त्विक, शुद्ध, पवित्र तर असावाच, मात्र तो बनवण्यापासून वितरण व्यवस्थेतील प्रत्येक जणही धर्मपरायण हिंदु असावा. हिंदु समाजाने उठाव करून आपली मंदिर संस्कृती भ्रष्ट होण्यापासून वाचवायला हवी.

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषण करणार्‍या ४ कारखान्यांवर कारवाई

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण करणार्‍या ४ कारखान्यांवर गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करून या कारखान्यांना काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

रस्त्यावर कचरा टाकणार्‍यांना दंड करणार ! – मुख्यमंत्री सावंत

रस्त्यावर कचरा टाकणार्‍या व्यक्तीला मोठा दंड करून त्याचे वाहन जप्त करण्यात येईल, अशी चेतावणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

No Pakistani Films N Artists In Maharashtra : पाकिस्‍तानी चित्रपट आणि कलाकार यांना महाराष्‍ट्रात बंदीच ! – अमेय खोपकर, चित्रपट सेना अध्‍यक्ष, मनसे

अशी राष्‍ट्रहितैशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घ्‍यायला हवी. तसे झाल्‍यास पाकिस्‍तान्‍यांचे भारतात पाऊल टाकण्‍याचे धाडस होणार नाही !