हानी झालेल्या शेतकर्यांना भरपाई देऊ ! – कृषीराज्यमंत्री
गारपीट आणि अवेळी पाऊस यांमुळे झालेल्या हानीविषयी कृषी विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच त्याचा अहवाल येईल.
गारपीट आणि अवेळी पाऊस यांमुळे झालेल्या हानीविषयी कृषी विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच त्याचा अहवाल येईल.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मागील ४८ घंट्यांत कार्यक्रम आयोजित करून गर्दी जमवून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपाच्या पदाधिकार्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शहरातील कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी महापालिकेने मंगल कार्यालय, हॉटेल, जीम, बाग, कोचिंग क्लासेस आणि दुकाने या ठिकाणी नियमाहून अधिक गर्दी आढळल्यास दंड आणि एक मासासाठी दुकान सील करण्यात येणार असल्याची चेतावणी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक भाषा वापरल्याच्या कारणावरून एक शिवप्रेमी नागरिक अभिजित नाईक यांनी नेकेलिस नोरोन्हा यांच्या विरोधात डिचोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, तसेच कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ते रहित होण्यासाठी येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० फेब्रुवारी या दिवशी करवीर पोलीस उपअधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व दुकाने, मॉल, उपाहारगृह, बाजारपेठ आदी आस्थापने रात्री ८ वाजेपर्यंतच चालू ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे.
हिंदूंच्या धार्मिक कृतींमध्ये कुठल्याही पक्षाच्या सरकारने हस्तक्षेप न करता साधू, संत, महंत आणि शंकराचार्य यांना त्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार दिला पाहिजे.
जर सरकार संतांसमवेत नसेल, तर संतही सरकारसमवेत नसतील, अशी चेतावणी परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांनी दिली आहे.
कैलाश रेंजवरून परत येण्याचा अर्थ, ‘आपण त्या ठिकाणी पुन्हा जाऊ शकत नाही’, असा मुळीच होत नाही.
चीन आणि भारत यांनी पँगाँग सरोवर परिसरातून पूर्णपणे सैन्य मागे घेतल्याचे काही माध्यमांनी घोषित करून टाकले आहे.