राममंदिराचा सर्व व्यय उचलण्याची एका उद्योगपतीची सिद्धता; मात्र सामान्यांचा निधी लागावा, ही आमची भूमिका ! – गोविंद देवगिरी महाराज, कोषाध्यक्ष

अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीसाठी हातभार लागावा, यासाठी अनेक जण पुढे येत आहेत.

राज्यशासनाच्या कारभाराला कंटाळूनच सुबोध जयस्वाल यांनी केंद्रशासनाकडे प्रतिनियुक्ती स्वीकारली ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

राज्यशासन पोलीस खात्याच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करत आहे.-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी इचलकरंजी नगर परिषदेने आराखडा करावा ! – पालकमंत्री सतेज पाटील

पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोस कृती न करता किती दिवस बैठकींचा फार्स करणार ?

कोरोना योद्धयांचा ‘फिनिक्स फाऊंडेशन’च्या वतीने सत्कार

महाराष्ट्रातील विविध क्रीडा प्रकारांतील ४५ खेळाडू, ६ शिक्षक, १० प्रशिक्षक, तसेच मिरज येथील १० कोरोना योद्धे यांचा सत्कार.

बेंगळुरूमधील मुसलमानबहुल भागांतील रस्त्यांना मुसलमानांची नावे नकोत !

‘मुस्लिम लीग’ने हिंदू आणि मुसलमान यांच्यासाठी जशी वेगवेगळी मतदान सूची मागितली होती, तशी ही विचारसरणी आहे. हा धोकादायक विचार असून त्याचा निषेध झाला पाहिजे – भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या

पाकमध्ये शेकडो धर्मांधांनी ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत हिंदूंचे मंदिर उद्ध्वस्त करून जाळले !  

हिंदूंनो, पाकमधील हिंदूंचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण होण्यासाठी भारतासह जगातील एकही देश पुढे येत नाही, हे लक्षात घ्या ! पाकच नव्हे, तर जगभरातील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी प्रथम भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होणे आवश्यक !

आंध्रप्रदेशात श्रीराममंदिरातील श्रीरामाच्या प्राचीन मूर्तीचे शिर अज्ञातांनी तोडले !

पाक असो कि भारत हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे होतात आणि हिंदू गप्प रहातात ! आंध्रप्रदेशात ख्रिस्ती मुख्यमंत्री आल्यापासून अशा घटना वाढत आहेत; मात्र निधर्मीवादी यावर मौन बाळगून आहेत आणि प्रसारमाध्यमे गांधींच्या माकडांप्रमाणे वागत आहेत !

कर्नाटकमध्ये पंचायत निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी पाकिस्तानच्या समर्थनाच्या घोषणा !

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारच्या घोषणा देण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही, असा वचक निर्माण केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

एस्.डी.पी.आय.च्या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा खटला प्रविष्ट करून त्यांना अटक करा ! – हिंदु जनजागृती समिती

अशा राष्ट्रद्रोह्यांच्या विरुद्ध अत्यंत कठोर कारवाई झाली पाहिजे; एवढेच नव्हे, तर अशा घटना वरचेवर घडत आहेत याकडे शासनाने अत्यंत गांभीर्याने लक्ष देऊन तत्परतेने याविषयी चौकशी करावी आणि अपराध्यांना कठोर शासन करावे.

‘अ‍ॅमेझॉन’ने राष्ट्रीय महिला आयोगाच्या पत्रानंतर ‘मुसलमान प्रेमींसह हिंदु पत्नीचे प्रेमप्रकरण’ हे पुस्तक हटवले !

केवळ एक पुस्तक काढून टाकणे अपेक्षित नाही, तर अशी अनेक पुस्तके ‘किंडल’वर असून ती सर्व काढून टाकण्यासह अ‍ॅमेझॉनने याविषयी हिंदूंची क्षमा मागितली पाहिजे !