बंगाल : भाजपचे आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर आक्रमण
बंगालमधील स्थिती गेली काही वर्षे अशीच असतांना ती सुधारण्यासाठी ठोस निर्णय न घेणारे जनताद्रोहीच होत !
बंगालमधील स्थिती गेली काही वर्षे अशीच असतांना ती सुधारण्यासाठी ठोस निर्णय न घेणारे जनताद्रोहीच होत !
बंगालमध्ये पंचायत निवडणुकीच्या घोषणेनंतर हिंसाचार
काँग्रेसकडून तृणमूल काँग्रेसवर हत्येचा आरोप
बंगालमध्ये लोकशाही नाही, तर हुकूमशाही आहे, याचे हे आणखी एक उदाहरण ! ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यावरही तृणमूल काँग्रेस सरकारवर कोणताही परिणाम झालेला नाही.
अवैध फटाक्यांच्या निर्मितीमुळे झालेल्या स्फोटात १७ जणांच्या मृत्यूनंतर कारवाई करणारे बंगाल सरकारचे पोलीस !
राज्यातील चित्रपटगृहांमध्ये अन्य चित्रपटांचे प्रदर्शन होत आहे. त्यांचे आरक्षण झालेले असल्याने सध्यातरी ‘द केरल स्टोरी’ प्रदर्शित होण्याची शक्यता नाही. अनेक चित्रपटगृहांच्या मालकांनी चित्रपट दाखवण्यास नकार दिला आहे.
‘मोचा’ चक्रीवादळामुळे बंगालमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला, तर मिझोराम राज्यात २३६ घरांची हानी झाली.
तृणमूल काँग्रेस सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात देशभरातील धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी हिंदूंनी आवाज उठवणे आवश्यक आहे. हा हिंदूंवरील अत्याचारला दडपण्याचाच हुकूमशाही प्रकार आहे.
बंगालमध्ये रामनवमीच्या वेळी झालेल्या हिंसाचाराचे प्रकरण
कायदा हातात घेणे कधीही चुकीचे; मात्र हे पूर्ण प्रकरण पोलिसांनी ज्या पद्धतीने हाताळले, त्यामुळे लोकांमध्ये रोष होता. ‘त्याचाच परिपाक पोलीस ठाणे जाळण्यात झाला असावा’, असे म्हटल्यास चूक ते काय ? पोलीस यातून काही बोध घेतील तो सुदिन !
बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील पुरंदरपूर येथील बेहिरा काली मंदिराबाहेर भुवन बाबा नावाच्या एका साधूचा मृतदेह झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळलI.