हे जग दुर्योधन आणि दु:शासन यांचे आहे ! – कर्नाटक उच्च न्यायालय
इतकी गंभीर घटना घडत असतांना २ घंट्यानंतर घटनास्थळी पोचणार्या पोलिसांवर कठोर कारवाई केली पाहिजे, तरच इतर पोलिसांवर वचक बसेल !
इतकी गंभीर घटना घडत असतांना २ घंट्यानंतर घटनास्थळी पोचणार्या पोलिसांवर कठोर कारवाई केली पाहिजे, तरच इतर पोलिसांवर वचक बसेल !
पूत्तुरू (कर्नाटक) येथील सरकारी रुग्णालयातील घटना
लव्ह जिहादमुळे आपला धर्म त्यागून इस्लाममध्ये धर्मांतरित होणार्या तरुणींनी प्रथम, ‘आपण काय काय गमावून बसलो आहोत ?’, याचा विचार केला पाहिजे. ‘आमिषांना बळी पडून हिंदु धर्माचा त्याग करू नका’, असे आवाहन अभिनेत्री आणि भाजपच्या नेत्या मालविका अविनाश यांनी केले.
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील ११ वे आरोपी मोहन नायक यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने ७ डिसेंबर या दिवशी जामीन संमत केला.
सुरतकल येथील आयशा या मुसलमान तरुणीने बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रशांत भंडारी यांच्याशी विवाह केला. आयशाने इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारला आहे. या दोघांच्या विवाहाचे छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहे.
काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा कितीही द्वेष केला, तरी त्यांचे महत्त्व जराही अल्प होणार नाही.
पत्रकार गौरी लंकेश आणि लेखक एम्.एम्. कलबुर्गी यांच्या हत्येच्या खटल्यांची सुनावणी जलदगतीने करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विशेष न्यायालय स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.
‘काँग्रेसची राजवट म्हणजे पाकिस्तानी राजवट’, असे समीकरणच झाले आहे. राजस्थानमध्ये हीच स्थिती झाल्यामुळे तेथील हिंदूंनी काँग्रेसची पाकिस्तानी राजवट उलथवून लावली. कर्नाटकातील हिंदूंनी हे लक्षात घेतले पाहिजे !
‘हॅकर्स’कडून सायबर आक्रमण !
ऑनलाईन सुनावणी स्थगित