समस्तीपूर (बिहार) येथे हिंदु जनजागृती समितीचा उपनयन संस्कार कार्यक्रमात धर्मप्रसार

समस्तीपूर, बिहार येथील धर्मशिक्षण वर्गातील जिज्ञासू श्री. प्रकाश कुमार मिश्रा यांचा मुलगा आणि त्यांचा पुतण्या असे दोघांच्या उपनयन संस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यानिमित्त त्यांनी उपस्थितांना धर्मशिक्षणाची माहिती देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला आमंत्रित केले होते.

(म्हणे) ‘पुलाच्या बांधकामात त्रुटी राहिल्याने तो पाडला !’ – तेजस्वी यादव, उपमुख्यमंत्री

शेकडो कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणार्‍या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होईपर्यंत बिहारमधील राजद आणि जनता दल (संयुक्त) यांचे सरकार झोपले होते का ?

ब्राह्मण असल्याचे सांगून महिलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍या धर्मांधाला अटक !

देशात कठोर लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यासाठी समस्त हिंदूंनी सरकारवर वैध मार्गाने दबाव आणला पाहिजे !

पाटलीपुत्र (बिहार) येथील पारस रुग्णालयात अडीच वर्षांपासून कार्यरत फारूकी नावाचा बनावट डॉक्टर बडतर्फ !

जर केंद्रीय अन्वेषण विभागाने याविषयी माहिती दिली नसती, तर हा बनावट डॉक्टर तसाच कार्यरत राहिला असता ! त्यामुळे त्याला नोकरीवर ठेवून रुग्णांचे जीव धोक्यात घालणार्‍या रुग्णालय व्यवस्थापनाची चौकशी करून दोषी अधिकार्‍यांवरही कठोर कारवाई होणे आवश्यक !

सनातन धर्माच्या रक्षणासाठी ‘माला’ (जपमाळ) आणि ‘भाला’ दोघांची आवश्यकता ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

सनातन धर्मामध्ये शास्त्र आणि शस्त्र या दोघांची आवश्यकता आहे. शास्त्र आणि शस्त्र यांच्यात अधिक अंतर नाही.

(म्हणे) ‘भारताला हिंदु राष्ट्र बनवू’ असे बोलण्याची काय आवश्यकता ?’ – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार

जगात ५२ इस्लामी, तर १५० हून अधिक ख्रिस्ती राष्ट्रे आहेत; मात्र १०० कोटी हिंदूंचे एकही राष्ट्र नाही. जर बहुसंख्य हिंदूंना ‘आमचे हिंदु राष्ट्र असावे’, असे वाटत असेल, तर त्यात चूक ते काय ?

कपाळावर टिळा, घराबाहेर धर्मध्वज लावल्यास भारत हिंदु राष्ट्राच्या दिशेने अग्रेसर होईल !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे हिंदूंना आवाहन !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या भित्तीपत्रकांवर काळी शाई फासून लिहिले ‘चोर ४२०’ !  

गेल्या ५ दिवसांपासून बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची हनुमंत कथा चालू आहे. त्या संदर्भात ठिकठिकाणी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. यांतील काही भित्तीपत्रकांवर काळी शाई फासून ‘चोर ४२०’ असे लिहिण्यात आल्याचे समोर आले आहे.

बिहारमध्ये मुसलमान तरुणीसोबत जाणार्‍या हिंदु तरुणाला मुसलमानांकडून बेदम मारहाण !

नेहमी हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे डोस पाजणारे अशा घटनांनंतर मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !

सनातनी हिंदु जागे होऊन मतदान करतील, तेव्हाच हिंदु राष्ट्र येईल ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

मी राजकीय नेता नाही आणि मी कुणाला पाठिंबाही देत नाही. हिंदु राष्ट्र आम्हाला कागदावर नाही, तर हृदयामध्ये हवे आहे. त्यामुळे आपली संस्कृती सुरक्षित राहील.