नागपूर येथे नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात हुल्लडबाज तरुणांकडून गोंधळ !
गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाविषयीच्या पूर्वानुभवावरून गणेशोत्सवाच्या काळात असे कार्यक्रम आयोजित करणे कितपत योग्य ? याचा राजकीय पक्षांनी विचार करावा !
गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाविषयीच्या पूर्वानुभवावरून गणेशोत्सवाच्या काळात असे कार्यक्रम आयोजित करणे कितपत योग्य ? याचा राजकीय पक्षांनी विचार करावा !
सतर्क आणि धर्मप्रेमी विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन !
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून वेळेत विसर्जन व्हावे, यासाठी पोलीस प्रशासनाकडून वेळेची मर्यादा देण्यात आली होती. त्यानुसारच विसर्जन करण्याच्या सूचनाही आहेत. तरीही नियमांचे उल्लंघन होत आहे.
परिसरातील नागरिकांनी मिरवणुकीत चालू असलेल्या ‘डॉल्बी’च्या आवाजामुळे त्या व्यक्तीस हृदयविकाराचा झटका आला असावा, असे सांगितले. पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.
शास्त्रानुसार कृती करणेच श्री गणेशाला अपेक्षित आहे, हे लक्षात घेऊन प्रत्येकच कृती अध्यात्मशास्त्रानुसार करावी !
हिंदूंच्या शोभायात्रांवर अशा प्रकारे सातत्याने आक्रमणे होत असणे, हे ‘हा देश मुसलमानांसाठी नव्हे, तर हिंदूंसाठीच असुरक्षित झाला आहे’, हे दर्शवतात !
प्रदूषित पाण्यात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन न करता मूर्तीचे पावित्र्य टिकवणार्या पिंपळकट्टा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अभिनंदन ! इतरांनी यातून बोध घ्यावा !
शहरातील सातारा देवळाई भागातील बीड बायपास आणि बंबाटनगर भागातील अनेक वसाहतींत रस्त्यांची सुविधा नाही. या भागातील नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे रस्त्याची मागणी केली;
नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात अनंतचतुर्दशीच्या दिवशी ८ सहस्र ६४१ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन पहाटे ४ वाजेपर्यंत पार पडले. शहरातील आठही विभागांमध्ये नैसर्गिक तलावांसह २२ पारंपरिक मुख्य विसर्जनस्थळांवर ७ सहस्र ८६ आणि १४१ कृत्रिम तलावांवर १ सहस्र ५५५ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केलेल्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करायला हवी. मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यांनाच अनुमती द्यायला हवी !