आंदोलक झाडावर चढून आंदोलन करत असल्याने बीड प्रशासनाने ३ झाडे तोडली !
झाडावर चढून कुणी आंदोलन करू नये; म्हणून झाडच तोडणार्या प्रशासनाकडून नागरिकांच्या समस्या योग्य पद्धतीने सोडवण्याची अपेक्षा काय करणार ?
झाडावर चढून कुणी आंदोलन करू नये; म्हणून झाडच तोडणार्या प्रशासनाकडून नागरिकांच्या समस्या योग्य पद्धतीने सोडवण्याची अपेक्षा काय करणार ?
मूळ समजण्यास कठीण ज्ञान – औदुंबराच्या पानांवर सूर्यप्रकाश पडल्यावर त्या पानांतून प्रकाशाचे परावर्तन होत असल्याने ती अधिक तेजस्वी दिसणे.
शहरात अनधिकृत आकाशचिन्ह फलक (होर्डिंग) लावणार्यांना ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्याचा नियम महापालिकेने केला आहे; पण शहरात अनेक होर्डिंग व्यावसायिकांनी सर्रास झाडांच्या फांद्या तोडून मोठमोठे होर्डिंग लावले आहेत.
‘निसर्गाकडे केवळ मौजमजा म्हणून पहाणार्या आणि फिरणार्या व्यक्तींनी स्वत:च्या नियोजनबद्ध कृतीतून वृक्ष लागवड करण्याचा प्रयत्न करावा’, असे आवाहन शिवशंकर चापुले यांनी केले आहे.
भीषण आपत्काळात अल्पमोली अन् बहुगुणी असलेल्या आयुर्वेदीय औषधी वनस्पती सहज उपलब्ध होण्यासाठी आतापासूनच त्यांची लागवड करणे आवश्यक आहे.
राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची चौकशी करण्यासाठी १६ आमदारांच्या विधीमंडळ समितीची घोषणा वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी १० मार्च या दिवशी विधानसभेत केली.
हे वृक्ष लावतांना ६ फुटांपेक्षा अधिक उंची आणि २ वर्षे देखभाल या अटींवरच वृक्षारोपणाचे काम संबंधितांना देण्यात आले होते. त्यामुळे ९० टक्के झाडे जगवण्यात महापालिका प्रशासनाला यश आले आहे.
महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याचे सांगून भरदिवसा अपप्रकार करण्याचे धारिष्ट्य करणार्यांवर कठोर कारवाई केली, तरच इतरांना जरब बसेल !
कोणत्या दिशेला कोणते झाड लावावे, घराजवळ कोणत्या वेली आणि झाडे लावावीत, कोणत्या दिशेला कोणती झाडे लावू नयेत इत्यादी विषयी येथे माहिती देत आहोत.
तालुक्यातील तळवणे गावात कांदळवनाची अवैध तोड होत आहे; मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप तेथील ग्रामस्थांनी केला, तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.