भारताच्या ‘ब्रेन ड्रेन’चे विश्लेषण !
वर्ष २०१४ ते २०२४ या काळात २५ लाख भारतियांनी चांगल्या संधींच्या शोधात भारत सोडला. याचा थेट परिणाम केवळ आपल्या अर्थव्यवस्थेवरच नाही, तर आपल्या राष्ट्रीय अभिमानावरही झाला आहे.
वर्ष २०१४ ते २०२४ या काळात २५ लाख भारतियांनी चांगल्या संधींच्या शोधात भारत सोडला. याचा थेट परिणाम केवळ आपल्या अर्थव्यवस्थेवरच नाही, तर आपल्या राष्ट्रीय अभिमानावरही झाला आहे.
प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारण्यात येणारे शिवछत्रपतींचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे, तसेच या ठिकाणी बसवण्यात येणारी मूर्ती ही गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूर्तीहून मोठी असावी, असे मत ‘सुदर्शन’ वाहिनीचे मुख्य संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांनी व्यक्त केले.
‘सिव्हिल सोसायटी ऑफ महाराष्ट्र’चे प्रमुख सुरेश चव्हाणके यांचे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना निवेदन !
या यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील १ कोटी घुसखोरांवर कारवाईची मागणी केली जाणार आहे. या माध्यमातून राज्य सुरक्षित, स्थिर आणि संपन्न होण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये घुसखोरीच्या विरोधात रोखठोक भूमिका घेण्याची नोंद असावी. त्यासाठी जागृत मतदारांनी जनमताचा दबाव निर्माण करावा, असे आग्रही प्रतिपादन राष्ट्रीय प्रवक्ते आणि ‘सुदर्शन’ टीव्हीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले.
१८ पगड जातींत विखुरलेल्या हिंदूंना एक हिंदु म्हणून एकत्रित करण्यासाठी ‘हिंदु स्वाभिमान’ मेळावा अर्थात् ‘शिवप्रेरणा यात्रा’ प्रखर हिंदुत्वनिष्ठ राष्ट्रभक्त तथा राष्ट्रीय सुदर्शन वाहिनीचे संपादक श्री. सुरेशजी चव्हाणके यांनी चालू केली आहे.
घुसखोरांना कायमचे हाकलण्यासाठी सर्व भारतियांनी संघटित होऊन राष्ट्रकर्तव्य पार पाडावे ! – सुदर्शन वाहिनीचे डॉ. सुरेश चव्हाणके यांचे आवाहन
महाराष्ट्र घुसखोरमुक्त करण्यासाठी ‘जनता एन्.आर्.सी. मोहीम’ ! (एन्.आर्.सी. म्हणजे जनता राष्ट्रीय नागरिक नोंदणी) मुंबई, ३ ऑक्टोबर (वार्ता.) – भारतात अनुमाने १० कोटींहून अधिक रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर आहेत. त्यांतील १ कोटी घुसखोर महाराष्ट्रात आहेत. मुंबईमध्ये यांतील ४० लाख घुसखोर आहेत. हे सर्व घुसखोर देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी आहेत. या घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्रात ‘जनता एन्.आर्.सी.’ अभियान … Read more
बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पोलीस आणि प्रशासन केव्हा पावले उचलणार ?
महाराजांवरील गुन्हे तात्काळ मागे घेऊन त्यांना कडक सुरक्षा पुरवावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ आणि भक्त यांनी केली आहे.