आमदार टी. राजा सिंह, सुरेश चव्हाणके आदींच्या हत्येचा कट उघड
गुजरात आतंकवादविरोधी पथकाने ही माहिती दिली होती. त्यामध्ये चव्हाणके यांच्याखेरीज पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, उपदेश राणा, यति नरसिंहानंद सरस्वती यांचाही समावेश होता.
गुजरात आतंकवादविरोधी पथकाने ही माहिती दिली होती. त्यामध्ये चव्हाणके यांच्याखेरीज पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, उपदेश राणा, यति नरसिंहानंद सरस्वती यांचाही समावेश होता.
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ‘आफ्टरनून व्हॉईस’ या ऑनलाईन वृत्तपत्राचा ‘न्यूजमेकर्स अचिव्हर्स अॅवॉर्ड २०२४’ हा १६ वा पुरस्कार सोहळा नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडला.
माहीम येथील प्रमोद काळूवाला या राष्ट्र आणि धर्म प्रेमीने ‘सुदर्शन राष्ट्रनिर्माण ट्रस्ट’साठी १० सहस्र रुपयांचे आर्थिक साहाय्य केले. हिंदु असल्याचा अभिमान असल्याने धर्मकार्यासाठी साहाय्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदूंचा सांस्कृतिक ठेवा आणि धार्मिक स्थान असलेल्या घारापुरी लेण्यांत हिंदूंना पूजेचा अधिकार मिळावा, या मागणीसाठी हिंदूंनी १५ फेब्रुवारी या दिवशी आंदोलन केले.
वेदपरंपरेचे रक्षणकर्ते, विश्वभर गीतेचा प्रसार करणारे आणि श्रीराममंदिराचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वयाची ६० वर्षे नुकतीच पूर्ण केली. यानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने त्यांचा सत्कार केला.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या ‘अमृत महोत्सव सन्मान सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे.
तमिळनाडू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावरून ‘केंद्रशासनही मंदिरे सरकारीकरणमुक्त करण्यासाठी पावले उचलण्याच्या सिद्धतेत आहे’, असे लक्षात येते.
जर आज हिंदूंना आत्मभान नसेल, तर त्यांच्यात शत्रूभावना कशी येईल ? हिंदु समाजाने हिंदु संघटनांच्या माध्यमातून हे लक्षात घेतले पाहिजे, यासाठीच हे ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ !
सकल हिंदु समाजाच्या वतीने ६ जूनला काढण्यात आलेल्या भगव्या मोर्च्याच्या वेळी जातीय तेढ निर्माण होईल, असे चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या कारणावरून मोर्च्याच्या संयोजकांसह तिघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.