ठाणे येथील ज्यू धर्मियांचे धर्मस्थळ बाँबने उडवण्याची धमकी !

ठाणे येथील ‘सिने-गॉग’ हे ज्यू धर्मियांच्या धर्मस्थळ बाँबने उडवून देण्याचे संगणकीय पत्र प्राप्त झाले होते. यामुळे पोलिसांनी टेंभीनाका, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील रस्ते बंद केले होते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

अल्लाच्या कृपेने आणखी एक पुलवामा आक्रमण होईल ! – तल्हा मजहर

मदरशांमध्ये कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जाते, हे विद्यार्थ्याच्या अशा धमकीवरून स्पष्ट होते. त्यामुळे सर्व मदरशांना टाळे ठोकून त्यांना मुख्य प्रवाहातील शिक्षण देण्यासाठी भाजप सरकारने पावले उचलावीत, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !

नंजनगूडु (कर्नाटक) येथे ‘दलित संघर्ष समिती’च्या कार्यकर्त्यांनी शिव-पार्वतीच्या मूर्तींवर फेकले पाणी !

राक्षसांचे उदात्तीकरण आणि देवतांची विटंबना करणार्‍यांना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हेच यातून दिसून येते !

नाशिक येथे सहलीला आलेल्या २० विद्यार्थ्यांचे भ्रमणभाष चोरीला !

असुरक्षित नाशिक ! चोरीच्या वाढत्या घटनांवर पोलीस कधी आळा घालणार ?

ख्रिस्ती शाळेने अनधिकृतरित्या कह्यात ठेवलेली मंदिराची ११ एकर भूमी मंदिराच्या स्वाधीन करण्याचा आदेश !

हिंदु मंदिरांच्या भूमींचा अशा प्रकारे अपवापर करणार्‍या ख्रिस्ती शाळेच्या अधिकार्‍यांवर आता कठोर कारवाईही व्हायला हवी !

विरार येथे २ गटांत लोखंडी रॉडच्या साहाय्याने हाणामारी : १ जण घायाळ

गुंडांना पोलिसांचे जराही भय नसल्याचे द्योतक ! हे पोलिसांना लज्जास्पद !  

नळदुर्ग (जिल्हा धाराशिव) येथे प्रभु श्रीरामाने स्थापन केलेल्या मंदिर परिसरात मशिदीचे अवैध बांधकाम !

मशिदीचे अवैध बांधकाम होत असतांना प्रशासन झोपले होते का ? यास उत्तरदायींवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !

शनिशिंगणापूरमधील देवस्थानचे ४०० कर्मचारी जाणार बेमुदत संपावर !

शनिशिंगणापूर देवस्थान प्रशासनाने कामगारांच्या समस्यांविषयी तोडगा न काढल्याने अंततः कर्मचार्‍यांनी २५ डिसेंबरपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाची चेतावणी दिली आहे.

गुन्हा नोंद होताच मुख्य आरोपी महंत चिलोजीबुवा गुरु हमरोजीबुवा पसार !

गुन्हा नोंद होताच आरोपी पसार होणे पोलिसांना लज्जास्पद ! असे पोलीस कधी आतंकवाद्यांना काय पकडणार ?

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील साखरपेठ परिसरातील हिंदूंची घरे बळकावण्याचे ‘वक्फ’चे षड्यंत्र ! – आमदार प्रसाद लाड, भाजप

या अन्यायाच्या विरोधात समस्त हिंदूंनी संघटित होऊन आवाज उठवणे आवश्यक !