Developed India : भारत विकसित राष्ट्र झाल्यासच त्यातून राष्ट्रपूजा होईल ! – अनुरागसिंह ठाकूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री

भारताचा अमृतकाळातून सुवर्णकाळात प्रवेश होत आहे, तसेच देशाची विकसित राष्ट्राकडे वाटचाल चालू आहे. भारत विकसित राष्ट्र झाल्यासच त्यातून राष्ट्रपूजा होणार आहे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण तथा क्रीडा अन् युवक कल्याण मंत्री अनुरागसिंह ठाकुर यांनी म्हटले आहे.

Madarsa Teachers Honorarium Stopped : उत्तरप्रदेश सरकारकडून मदरशांना देण्यात येणारे अतिरिक्त मानधन रहित !

उत्तरप्रदेश सरकारने मदरशांचे आधुनिकीकरण करण्याच्या योजनेद्वारे तेथील शिक्षकांना देण्यात येणारे अतिरिक्त मानधन केंद्र सरकारच्या आदेशानंतर बंद केले आहे.

Illegal Mazar Delhi Flyover : नवी देहलीतील उड्डाणपुलावरील बेकायदेशीररित्या बांधलेले थडगे प्रशासनाने हटवले !

हा धर्मांधांचा भूमी जिहाद असून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

Ayodhya Rammandir Consecration : श्रीराममंदिरासाठी धनबाद (झारखंड) येथील सरस्वतीदेवी गेली ३१ वर्षे पाळत आहेत मौनव्रत !

अयोध्येत २२ जानेवारीला श्रीराममंदिराचे उद्घाटन होत आहे. श्रीराममंदिरासाठी गेल्या ३१ वर्षांपासून झारखंडच्या धनबाद येथील ८५ वर्षीय सरस्वतीदेवी मौनव्रत पाळत आहेत. श्रीराममंदिराच्या उद्घाटनासाठी त्या अयोध्येला पोचल्या आहेत.

Ayodhya Rammandir Consecration : २२ जानेवारीलाच बाळाचा जन्म व्हावा, यासाठी अयोध्येतील गर्भवती मातांचे शस्त्रकर्मासाठी रुग्णालयात अर्ज !

महिलांनी रुग्णालयांकडे यासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे ‘यावर काय करावे ?’ असा प्रश्‍न रुग्णालय प्रशासनाला पडला आहे !

Ghaziabad Renameing : उत्तरप्रदेशातील गाझियाबादच्या नामांतराचा नगरपालिकेत प्रस्ताव येणार !

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही शहरांना आक्रमकांची नावे कायम असणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

Archbishop Charles Scicluna Demands : पाद्रयांना विवाह करण्याची अनुमती दिली पाहिजे !

पाद्रयांनी लैंगिक शोषण केल्याच्या सहस्रो घटना उघडकीस आल्या. या परिस्थिमुळेच आता पाद्रयांना विवाहाची अनुमती देण्याची मागणी करण्याची वेळ याच पाद्रयांवर आली आहे !

Bangladesh BoudhMath On Fire :बांगलादेशात १५० वर्षे जुना बौद्ध मठ जाळण्याचा प्रयत्न !

बांगलादेशातील या घटनेचा भारतातील बौद्ध धर्मीय निषेध करतील का ?

एस्.एस्.सी. (१० वी च्या) सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढला ! – गणेश नाईक, आमदार, भाजप

एस्.एस्.सी. बोर्डाच्या धरतीवरील एस्.एस्.सी. सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी नेरूळ येथे केले.

Canada Hindus Death Threats : कॅनडामध्ये हिंदूंना मिळत आहेत खंडणीसाठी ठार मारण्याच्या धमक्या !

‘कॅनडा म्हणजे हिंदूंसाठी असुरक्षित देश’, असे आता भारताने घोषित केले पाहिजे आणि भारततियांना तेथे जाण्यास बंदी घातली पाहिजे !