जिहाद्यांपासून स्वत:सह कुटुंबियांना वाचवायचे असेल, तर हिंदूंना आत्मरक्षणासाठी सज्ज व्हावे लागेल ! – टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगाणा
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘हिंदू आपल्याच देशात असुरक्षित ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘हिंदू आपल्याच देशात असुरक्षित ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
उदयपूर येथील कन्हैयालाल, तसेच अमरावती येथील उमेश कोल्हे या हिंदूंच्या हत्या करणार्यांना फाशी, तसेच त्यांना साहाय्य करणार्या सर्वांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
हिंदु राष्ट्रामुळे देशात शांती, एकता आणि समानता नांदेल. हा देश रामराज्याप्रमाणे हिंदु राष्ट्र बनेल. हे स्वप्न आपल्या सर्वांना मिळून साकार करायचे आहे. यासाठी परिश्रम करूया, लढूया आणि वैध मार्गाने आंदोलन करूया !
एकदा का भारतात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना झाली की, विश्वभरातील शत्रुत्वाची भावना नष्ट होऊन शांतता प्रस्थापित होणार आहे.
अशी मागणी का करावी लागते ? सरकारने स्वतःहून कारवाई केली पाहिजे !
१ सहस्र मंदिरांवरील भोंग्यांवरून पहाटे ५ वाजता लावली हनुमान चालिसा !
‘अक्षय्य तृतीयेला हिंदूंच्या दुकानातच सोन्याची खरेदी करा’, या ट्विटरवरील अभियानाला श्रीराम सेनेने संपूर्ण पाठिंबा दिला आहे.
असे आवाहन करणार्या हिंदु संघटनांना ‘धर्मांध’ संबोधून ही समस्या सुटणार नाही, तर ‘असे आवाहन करण्याची वेळ का आली ?’, तसेच ‘त्यांना असुरक्षित का वाटू लागले आहे ?’, याची चौकशी करणे आवश्यक !
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई न करणार्या पोलिसांनी या प्रकरणात श्री. मुतालिक यांना तत्परतेने नोटीस पाठवतील, हे लक्षात घ्या !
जोपर्यंत गोहत्या करणे, गोमांस खाणे ही मुसलमान धर्मियांची मानसिकता पालटत नाही, तोपर्यंत त्यांच्यासमवेत कोणत्याही प्रकारचा व्यापार, व्यवहार करण्यात येऊ नये. अशी माहिती श्री. प्रमोद मुतालिक यांनी दिली.