(म्हणे) ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटानंतर हिंदु-मुसलमान यांच्यात तणाव वाढवण्याचा प्रयत्न चालू !’ – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावू नयेत, यासाठी हिंदूंनी मिरवणुका काढायच्या नाहीत, ‘जय श्रीराम’च्या घोषणा द्यायच्या नाहीत, असेच गृहमंत्र्यांना वाटते का ?

बुद्धीवादी केवळ हिंदूनांच उपदेशाचे डोस पाजतात ! – कर्नाटकचे गृहमंत्री

कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी सांगितले की, धर्मनिरपेक्षतेवर हिंदूनांच उपदेशाचे डोस पाजणार्‍या बुद्धीवाद्यांनी राज्य घटनेचा आदर न करणार्‍यांना शिक्षित केले पाहिजे आणि हिजाबविषयी कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदर केला पाहिजे.

सौदी अरेबियात मशिदींवरील भोंग्यांचा आवाज न्यून करण्याचा आदेश !

भारत असा निर्णय घेऊ शकत नाही; ‘या लोकांकडून विरोध होऊ शकतो, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्याचसमवेत या लोकांचे लांगूलचालन करणारे राजकीय पक्षही त्याला विरोध करतील’, हीच भीती सरकारी यंत्रणांना !

हत्याकांडास कारणीभूत असलेल्यांना जनतेने क्षमा करू नये ! – पंतप्रधान मोदी

बीरभूमतील तृणमूल काँग्रेसचे पंचायत नेते आणि बारशाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर रात्री येथे १२ घरांची जाळपोळ करण्यात आली. या घटनेवर पंतप्रधानांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

समता आणि राष्ट्रीय ऐक्य यांसाठी गणवेशाची कार्यवाही (अंमलबजावणी) करा ! – सर्वोच्च न्यायालयात याचिका

समता आणि राष्ट्रीय ऐक्य यांना चालना देण्यासाठी शैक्षणिक संस्थांमधील कर्मचारी अन् विद्यार्थी यांच्यासाठी समान गणवेशाची कार्यवाही करावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.

कर्मयोग्याप्रमाणे निरपेक्षतेने जीवन जगणारे मुंबई येथील कै. जयंत नारायण गोडबोले (वय ७७ वर्षे) !

जयंत नारायण गोडबोले (वय ७७ वर्षे), ४.२.२०२२ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

‘स्टुडंट पोलीस कॅडेट’साठी हिजाब घालण्याची मागणी करणार्‍या मुसलमान विद्यार्थिनीची याचिका केरळ उच्च न्यायालयाने फेटाळली !

मुसलमान विद्यार्थिनी धर्माच्या संदर्भातील परंपरा पाळण्यासाठी न्यायालयापर्यंध धाव घेतात, तर कॉन्व्हेंट शाळेत कुंकू, बिंदी, बांगड्या काढण्यास सांगितल्यावर हिंदू विद्यार्थिनी ते निमूटपणे काढून येशूची प्रार्थना करतात !

बालभारतीच्या पुस्तकातील ‘ईदगाह’ नावाचा धडा अभ्यासक्रमातून वगळा ! – ब्राह्मण महासंघ, पुणे

बालभारतीच्या इयत्ता चौथीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यावरून सामाजिक माध्यमात उलटसुलट चर्चाही चालू झाल्या होत्या. त्यानंतर ब्राह्मण महासंघाने पाठ्यपुस्तकातून हा धडा वगळावा, अशी मागणी केली आहे.

(म्हणे) ‘सूर्यनमस्काराचा कार्यक्रम भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध !’

धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली रस्त्यावर नमाजपठण करून अन्य धर्मियांना त्रास देता, हिंदूंच्या मंदिरांमध्ये नमाजपठण करता. याच न्यायाने धर्मनिरपेक्षतेच्याच नावाखाली सूर्यनमस्कार सरकार आयोजित करत असेल, तर ते योग्यच होय !

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २.१.२०२२

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !