गुरुकृपायोगानुसार अष्टांगसाधनेच्या अंतर्गत ‘नामजप’ आणि कला !
कलाकाराने दिवसभरातून न्यूनतम १ – २ घंटे आपल्या इष्टदेवतेचा अथवा कुलदेवतेचा नामजप करावा,
कलाकाराने दिवसभरातून न्यूनतम १ – २ घंटे आपल्या इष्टदेवतेचा अथवा कुलदेवतेचा नामजप करावा,
४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांची माहिती घेत आहोत. या कलांच्या सादरीकरणाचा उद्देश काळाच्या प्रभावामुळे पालटत असला, तरी ‘कलेकडे केवळ कला म्हणून न पहाता कलेतून आध्यात्मिक उन्नती कशी साधावी’, हे येथे पाहूया.
प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे निधन झाले. मुलगा आनंद यांनी आशा भोसले यांच्या निधनाचे वृत्त माध्यमांना दिले.
२२ आणि २३ मार्च २०२६ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘संगीताद्वारे आध्यात्मिक उन्नती’ या विषयावर २ दिवस आध्यात्मिक परिसंवादाचे आयोजन रामनाथी, गोवा येथील संशोधन केंद्रामध्ये आयोजित करण्यात आले.
‘सूर संजीवन म्युझिक थेरपी ट्रस्ट’कडून संगीत उपचारांवर एक दिवसाच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. नवी पेठेतील ‘श्रमिक पत्रकार संघा’च्या सभागृहात २२ मार्च या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे चर्चासत्र पार पडत आहे.
ज्ञानमार्गी कला-उपासकांचे साधनेचे माध्यम ‘सात्त्विक बुद्धी’ हे असते. या सात्त्विक बुद्धीच्या माध्यमातून ते कलेतील सत्-असत्च्या ज्ञानाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतात. ज्ञानमार्गी कला-उपासकावर श्री सरस्वतीदेवीची कृपा असते.
भारतीय कला या ईश्वरनिर्मित असल्याने त्या कलांमधून मूलतः व्यक्तीला सात्त्विकता मिळते. म्हणजे या दैवी कलांमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक प्रमाणात असते; परंतु आजच्या विकृतीयुक्त कलांच्या सादरीकरणामुळे कलेतील मूळ सात्त्विकता लोप पावत आहे.
आता आपण आपल्या कलेशी संबंधित असलेली वाद्ये आणि कलेची देवता श्री सरस्वती यांना नमस्कार करत आहोत. आपण श्रीकृष्णाला प्रार्थना करूया, ‘हे श्रीकृष्णा, हा सराव तूच आमच्याकडून करून घे आणि तूच आम्हाला या कलेतील आध्यात्मिक परिपूर्णत्व प्रदान कर.’
‘२८.१०.२०२५ या दिवशी मी अहिल्यानगर (महाराष्ट्र) येथील सौ. सीमंतिनी बोर्डे यांच्या स्वरात ध्वनीमुद्रित केलेली ‘भैरव’ रागाची पकड ऐकली. ती ऐकल्यावर मला आनंद जाणवला.
स्वतः साधना करणे अत्यावश्यक आहे. कलाकार जेव्हा स्वतः सात्त्विक होईल, त्या वेळी त्याचे विचार शुद्ध होऊन तो कलेतील आध्यात्मिक आनंद अनुभवू शकेल. हेच मार्गदर्शन आज महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.’