सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची समष्टी साधना व आध्यात्मिक अधिकार
हिंदु राष्ट्र-स्थापनेचे उद्गाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ‘साधनाप्रवास’ या अलौकिक चरित्र मालिकेतील तिसरा खंड !
हिंदु राष्ट्र-स्थापनेचे उद्गाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ‘साधनाप्रवास’ या अलौकिक चरित्र मालिकेतील तिसरा खंड !
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर प्रत्येकालाच आनंद मिळावा, यासाठी केवढा विचार करतात ! ‘इतरांना आनंद वाटेल, अशा कृती आपल्याकडूनही होतात ना ?’, याचा साधकांनीही अंतर्मुख होऊन विचार करावा.’
‘बरेच साधक साधनेचे प्रयत्न उत्साहाने आरंभ करतात; पण वेगवेगळ्या कारणांमुळे ते प्रयत्न खंडित झाल्यास त्यांचा उत्साह मावळून ते प्रयत्न करणेच सोडून देतात. याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांच्यात ‘साधनेचे प्रयत्न चिकाटीने करणे’, ही वृत्तीच निर्माण झालेली नसते. ही वृत्ती निर्माण होण्यासाठी प्रयत्नांत थोडेतरी सातत्य असावे लागते. यासाठी पुढील कृती उपयुक्त ठरू शकतात.
‘समष्टी सेवेचे दायित्व घेण्याची माझी क्षमता नाही’, ‘समष्टी सेवेचे दायित्व घेतल्यास मला व्यष्टी साधनेला वेळ मिळणार नाही’, यांसारख्या विचारांमुळे काही साधक समष्टी सेवेचे दायित्व घेत नाहीत. काही साधक त्यांना होणार्या आध्यात्मिक त्रासाचे किंवा आजारपणाचे कारण सांगून दायित्व घेण्यापासून मागे हटतात.
गुरुकार्य सांभाळण्यासह गुरुकार्यात सहभागी असणार्या साधकांना साधनेच्या दृष्टीने घडवणे’, हे गुरुकार्याचे खरे दायित्व आहे !
‘प्रतिमा येते साधनेत आड वारंवार ।
गुरुचरणांविना नसे आम्हा दुजा आधार ॥
सर्वसाधारणतः साधकांना स्वतःच्या नेहमीच्या सेवा (उदा. ग्रंथसंकलन, संगणकावर चित्रे सिद्ध करणे) करायला आवडतात. त्यामुळे ते या सेवा मनापासून करतात.
मी साधनेला आरंभ केला. तेव्हा परात्पर गुरुदेवांचा प्रत्यक्ष सहवास अनुभवला. ‘त्या काळात त्यांनी मला कसे घडवले ?’, त्यातील काही निवडक प्रसंग …
‘संतांप्रती भाव कसा असायला पाहिजे ?’, हे मला मराठेकाकांकडून शिकायला मिळाले. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी मराठेकाकांसारखे कितीतरी साधक निर्माण केले आहेत’, हे जाणवून मला सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांविषयी कृतज्ञता वाटली.’
परात्पर गुरु डॉक्टरांचे मन आकाशाएवढे व्यापक, प्रेमभाव सागराएवढा खोल आहे. त्यामुळेच परात्पर गुरु डॉक्टरांना साधक-वृद्धांच्या सोयीसाठी प्रथम भारतातील प्रत्येक राज्यात आणि पुढे प्रत्येक जिल्ह्यात ‘साधक-वृद्धाश्रम’ निर्माण व्हावेत, असे वाटते.