
‘गुरुकार्य सांभाळण्यासह गुरुकार्यात सहभागी असणार्या साधकांना साधनेच्या दृष्टीने घडवणे’, हे गुरुकार्याचे खरे दायित्व आहे ! जो स्वतः घडत असतो, तोच इतरांनाही घडवू शकतो आणि तोच दायित्वाचा खरा अधिकारी असतो ! सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करणारे सनातनचे समष्टी संत यांनी अशा दायित्वाचा आदर्श ठेवला आहे.’ – (पू.) संदीप आळशी (२६.१२.२०२२)
वारकरी संप्रदायात संतसंगतीचे महत्त्व
मानवजातीला सद्गुरुच खरे सुख देणारे ज्ञान, शांती आणि माधुर्य देतात !
हव्यास, नावलौकिक आणि पैसा हे मानवाचे ध्येय नव्हे !
गुरूंच्या संदर्भातील उपयुक्त दृष्टीकोन !
सुख आणि दुःख यांत आनंदाची धार प्रवाहित करणे, हे सद्गुरूंचे मर्म असणे
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !