प्रतिदिन रामायण अनुभवण्यातील आनंद घ्या !

‘अंतःकरणात सतत रामाशी अनुसंधान ठेवणे (रामाचा, म्हणजे देवाचा नामजप किंवा भक्ती करणे), अर्थात् रामाला अनुभवणे’, हे अंतर्-रामायण. ‘रामाप्रमाणे धर्मसंस्थापना, म्हणजे ‘साधना’ म्हणून रामराज्याची (हिंदु राष्ट्राची) स्थापना करणे’, हे बाह्य-रामायण.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात भाव कसा ठेवावा ?

साधकांनी, तसेच धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांनी हिंदु राष्ट्रातच गुरु किंवा देव यांना पहायचा प्रयत्न केला, म्हणजे ‘हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य, ही गुरुसेवा असून ते ईश्‍वरप्राप्तीचे साधन आहे’, असा भाव ठेवला, तर त्यांना हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याविषयी प्रेम वाटून त्यासाठी जीवन समर्पित करण्याची त्यांची सिद्धता होईल.’

साधनेतील ध्येय साध्य करतांना पुनःपुन्हा अपयश आले, तर काय करायचे ?

ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्न करत रहाणे, हे ईश्‍वरप्राप्तीसाठी आवश्यक आहे; म्हणून प्रयत्न करणे सोडू नये.’

सहसाधकांचा आधारस्तंभ असणार्‍या आणि परिपूर्ण सेवा करून संतांचे मन जिंकणार्‍या कु. अंजली क्षीरसागर !

आज फाल्गुन शुक्ल पक्ष सप्तमी या दिवशी रामनाथी आश्रमातील कु. अंजली क्षीरसागर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या सहसाधकांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

‘आज ना उद्या देह सोडायचाच आहे’, या विचाराने वाईट शक्तींच्या या त्रासांतूनही शिकणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले एकदा मार्गदर्शनात मला म्हणाले, ‘‘त्रासाचे प्रमाण वाढतच चालले आहे; पण या त्रासांतूनही आपण काहीतरी शिकूया. ते मानवजातीला उपयोगी पडेल. मानवजात शिकली, तर चांगले आहे. आपल्याला काय आज ना उद्या देह सोडायचाच आहे.’’

आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी उपयुक्त दृष्टीकोन

या लघुग्रंथाची थोडक्यात ओळख व्हावी, यासाठी त्याचे मनोगत येथे प्रसिद्ध करत आहोत. हे सर्वच ग्रंथ दैनंदिन जीवनात उपयुक्त असल्याने वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत. तसेच ‘या ग्रंथांविषयी समाजात अधिकाधिक जागृती करून सामाजिक बांधिलकी जपण्यासह समाजऋणही फेडावे’, ही नम्र विनंती !

आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांनी अती चिंता किंवा अती चिंतन टाळावे !

अती चिंता करण्यामुळे अनावश्यक विचार किंवा ताण वाढून आध्यात्मिक त्रासात वाढ होते. अती चिंतन करण्यामुळे बौद्धिक गोंधळ किंवा न्यूनगंडाची भावना निर्माण होऊ शकते.

राष्ट्राकडे पहाण्याचा सर्वपक्षीय शासनकर्त्यांचा अपूर्ण दृष्टीकोन आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा परिपूर्ण दृष्टीकोन !

‘आजचे सर्वपक्षीय शासनकर्ते राष्ट्राकडे केवळ स्थूल दृष्टीने ‘राष्ट्र’ म्हणून पहातात; म्हणून ते राष्ट्राचा भौतिकदृष्ट्या विकास, जनतेसाठी आधुनिक सोयीसुविधा इत्यादींच्या अनुषंगानेच विचार करतात. चराचरातील प्रत्येक गोष्टीच्या अस्तित्वामागे स्थूल कारणासह सूक्ष्म कारणही असते.

साधना समजल्यावर मायेचा त्याग करणारे आणि मुलांवरही पूर्णवेळ साधना करण्याचे संस्कार करणारे श्री. धनंजय राजहंस !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष तृतीया (१७.१२.२०२०) या दिवशी श्री. धनंजय राजहंस यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. काल ३० डिसेंबरला आपण काही गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित पाहूया…

साधना समजल्यावर मायेचा त्याग करणारे आणि मुलांवरही पूर्णवेळ साधना करण्याचे संस्कार करणारे श्री. धनंजय राजहंस !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष तृतीया (१७.१२.२०२०) या दिवशी श्री. धनंजय राजहंस यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .