गड-दुर्गांच्या संवर्धनासाठी शासनाने महामंडळाची स्थापना करणे क्रमप्राप्त !
गड-दुर्ग यांच्यासाठी महामंडळ स्थापन केल्याने या सर्व समस्या सुटतील, असे आम्हाला वाटते.
गड-दुर्ग यांच्यासाठी महामंडळ स्थापन केल्याने या सर्व समस्या सुटतील, असे आम्हाला वाटते.
यापूर्वीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने गडांवरील अतिक्रमणे का हटवली नाहीत ? अनेक गडांवर अवैध कबरी आणि दर्गे आहेत. मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी आघाडी सरकारने याकडे दुर्लक्ष केले का ? याविषयी चौकशी व्हावी.
प्रत्येक वेळी शिवभक्तांना स्थानिक प्रशासनास का विनंती करावी लागते ? गडाचे सौंदर्य अबाधित राखून स्वच्छता आणि संवर्धन करणे हे संबंधित प्रशासनाचे कार्य नाही का ?
या संदर्भात विधी आणि न्याय विभागाला संमतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. राज्यातील गड-दुर्गांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याविषयीची लक्षवेधी काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी मांडली होती.
विजयदुर्ग ऐतिहासिक दुर्गाच्या माहितीचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्याविषयी अभ्यास करून निर्णय घेऊ ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री
यशवंतगडाच्या तटबंदीला लागून, तसेच सी.आर्.झेड्. कायद्याचे उल्लंघन करून या क्षेत्रात असलेल्या डोंगरात अवैध उत्खनन आणि बांधकाम तसेच विविध प्रजातींची झाडे वनविभागाच्या अनुमतीविना कापून पर्यावरणाचा र्हास करण्यात आला आहे.
विधानसभेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेत मंत्री दीपक केसरकर यांनी ९ मार्च या दिवशी महाराष्ट्र शासनाचा वर्ष २०२३-२०२४ साठीचा १६ सहस्र १२२ कोटी रुपये महसुली तुटीचा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि धार्मिक संवर्धन करणारा अर्थसंकल्प सादर केला.
शिवराज्याभिषेक महोत्सव आणि गड-दुर्ग संवर्धन यांसाठी ६५० कोटी रुपयांचा निधी !
प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार नायब तहसीलदार लक्ष्मण महादेव फोवकांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ५ जणांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
अतिक्रमणे हटवली गेली नाहीत, तर एक दिवस या गड-दुर्गांचा खरा इतिहास पालटून त्यांचे इस्लामीकरण केले जाईल. अन्य राज्यांमध्ये चांगल्या पद्धतीने गड-दुर्गांचे संवर्धन केले जात आहे, तसे महाराष्ट्रातही झाले पाहिजे.