गड-दुर्गांच्या रक्षणासाठी मुंबईत महामोर्च्याद्वारे शासनाला आर्त साद !

छत्रपती शिवरायांचा जयघोष, डोक्यावर भगव्या टोप्या, हातात भगवे झेंडे, मागण्यांचे फलक यांसह मावळ्यांच्या वेशात महामोर्च्यात सहभागी झालेल्या गड-दुर्गप्रेमींनी गड-दुर्गांच्या रक्षणासाठी शासनाला आणि जनतेला आर्त साद घातली !

गड-दुर्ग यांच्या संवर्धनासाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी राज्यशासनाकडून मान्य !

पर्यटनमंत्री श्री. लोढा यांनी स्वत: आझाद मैदानात येऊन गड-दुर्ग रक्षण समितीच्या मागण्या समजून घेतल्या. या वेळी समयमर्यादा निश्‍चित करून राज्यातील सर्व गड-दुर्गांवरील अतिक्रमण हटवून त्यांचे जतन आणि सवंर्धन यांसाठी महामंडळ स्थापन करण्याचे आश्‍वासन श्री. मंगलप्रभात लोढा यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर दिले.

छत्रपती शिवरायांचा वारसा जपण्‍यासाठी सिद्ध होऊया !

जागतिक कीर्ती मिळूनही छत्रपती शिवरायांच्‍या महाराष्‍ट्रात मात्र त्‍यांच्‍या गडदुर्गांची झालेली दुरवस्‍था पाहून शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी यांच्‍या माना लज्जेने खाली जात असल्‍यास नवल ते काय ?

गड-दुर्ग रक्षणाच्‍या कार्यात कसे सहभागी व्‍हाल ?

दुर्ग पर्यटन करणार्‍यांनो…! पर्यटकांनो, गडावर आपला दैदिप्‍यमान इतिहास अनुभवण्‍यासाठी जा. तेथे जाऊन केवळ छायाचित्रे किंवा ‘सेल्‍फी’ (स्‍वतःच स्‍वतःचे काढलेले छायाचित्र) काढण्‍यात वेळ न घालवता गड-दुर्ग यांचे ऐतिहासिक महत्त्व समजून घ्‍या. गडाच्‍या रक्षणकार्यात हातभार लावा !

हिंदूंचा स्‍वाभिमान दडपण्‍याचे सुनियोजित षड्‌यंत्र !

शिवरायांना धर्मनिरपेक्ष ठरवले, तर भविष्‍यात हिंदुत्‍वाला आपोआप तिलांजली मिळेल, हे धर्मांधांनी जाणले आहे. गड-दुर्ग यांवर थडगी बांधून हिंदूंच्‍या या शक्‍तीस्रोताला तिलांजली देणे, हेच यामागील षड्‍यंत्र आहे. शिवरायांना इस्‍लामप्रिय दाखवण्‍याचेही त्‍यांचे षड्‍यंत्र वेळीच लक्षात घेऊन ते उलथवण्‍यासाठी संघटित व्‍हा !

‘गड-दुर्ग रक्षण समिती’ची स्‍थापना !

महाराष्‍ट्रातील ३५ हून अधिक गड-दुर्गांवर अतिक्रमण होत आहे. या विरोधात दुर्गप्रेमी आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांनी उत्‍स्‍फूर्तपणे ‘गड-दुर्ग रक्षण समिती’ची स्‍थापना केली आहे.

गड-दुर्गांच्‍या दुर्दशेला कारणीभूत घटक !

गड-दुर्गांच्‍या दुःस्‍थितीच्‍या माध्‍यमातून शिवरायांचा ज्‍वलंत इतिहास खितपत पडलेला आहे ! त्‍याला पुनर्झळाळी मिळण्‍यासाठी सर्वंकष स्‍तरावर प्रयत्न व्‍हावेत !

स्‍वातंत्र्यवीर सावरकर स्‍मृती प्रतिष्‍ठानचे श्री. विद्याधरपंत नारगोलकर यांचा गड-दुर्गांच्‍या रक्षणासाठी कार्य करणार्‍यांवर असलेला विश्‍वास !

महामोर्च्‍याच्‍या आयोजनाच्‍या संदर्भात आयोजित केलेल्‍या बैठकीत स्‍वातंत्र्यवीर सावरकर स्‍मृती प्रतिष्‍ठानचे श्री. विद्याधरपंत नारगोलकर हे उपस्‍थित होते.

गड-दुर्ग हे समस्त शिवभक्तांचे प्रेरणास्थान ! – श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्रातील गड-दुर्ग हे समस्त शिवभक्तांचे प्रेरणास्थान आहेत-खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले .

विजयदुर्ग गडाजवळील आरमार गोदी अधिग्रहित करून शासनाने विकास करावा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

विजयदुर्ग गडाच्या परिसरातील आरमार गोदीची जागा अधिग्रहित करून शासनाने या ऐतिहासिक ठेव्याचा विकास करावा, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडे केली आहे.