कुडाळ येथील श्रीमती वैशाली पारकर (वय ७१ वर्षे) यांना सद्गुरु ‘सत्यवान कदम’ या नावाचा लक्षात आलेला भावार्थ !

सत्यं शिवं सुन्दरम् ।’ असे स्वतः असणारे आणि इतरांनाही घडवणारे
त्यागी वृत्ती असलेले आणि इतरांनाही त्याग करायला शिकवणारे सद्गुरु ‘सत्यवान कदम…

सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांच्या समवेत रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

सद्गुरु सत्यवान दादांसह सेवा करण्याचा आणि त्यांच्या सत्संगाचा लाभ घेता आला. या कालावधीत त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

सद्गुरु सत्यवान कदम यांची कुडाळ सेवाकेंद्रातील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि ‘सद्गुरु दादांच्या रूपात परात्पर गुरु डॉक्टरच सेवाकेंद्रात आहेत’, याची येत असलेली अनुभूती

सद्गुरु सत्यवान कदम यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन येथे दिले आहे.

साधकांची सर्वतोपरी काळजी घेणारे सद्गुरु सत्यवान कदम (वय ५९ वर्षे) !

आज चैत्र शुक्ल प्रतिपदा (गुढीपाडवा २.४.२०२२) या दिवशी सद्गुरु सत्यवान कदम यांचा ५९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

सद्गुरु सत्यवान कदम (वय ५९ वर्षे) यांच्या सान्निध्यामुळे साधकांना स्वतःत जाणवणारे पालट आणि त्यांच्या सत्संगामुळे येणार्‍या अनुभूती

उद्या चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा (२.४.२०२२) या दिवशी सद्गुरु सत्यवान कदम यांचा ५९ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…

हिंदूंनो, काश्मिरी पंडितांसारखी वेळ आपल्यावर येऊ नये, यासाठी वेळीच सावध व्हा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

सिंधुदुर्गातही ‘लव्ह जिहाद’चे प्रकार घडत आहेत. आपण वेळीच सावध होऊन संघटित झाले पाहिजे, म्हणजे काश्मिरी पंडितांसारखी वेळ आपल्यावर येणार नाही.

मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सौ. प्रणाली मंगेश शेर्लेकर यांना शस्त्रकर्माच्या वेळी आलेल्या अनुभूती

रात्री ९ वाजता मी शुद्धीवर आले. तेव्हा ‘माझा श्रीकृष्णाचा नामजप चालू आहे’, असे माझ्या लक्षात आले. तेव्हा ‘ईश्वर आपली किती काळजी घेतो !’, असे मला वाटले. ईश्वरकृपेमुळे मला कुठलाही त्रास झाला नाही.

देवगड तालुक्यात ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवतांना सद्गुरु सत्यवान कदम यांचा लाभलेला चैतन्यमय सत्संग !

‘गुरुमाऊलींच्या कृपेने सद्गुरु सत्यवान कदम यांच्या समवेत ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’, ‘संपर्क अभियान’ राबवण्याची अनमोल संधी आम्हाला मिळाली’, हे आम्हा साधकांचे परम भाग्य ! सद्गुरु सत्यवान कदम यांचा एका साधकाला झालेला लाभ देत आहोत.

दैनिक ‘सनातन प्रभात’ प्रत्येक घरी पोचवण्यासाठी प्रयत्न करणे, ही समष्टी साधनाच आहे ! – सद्गुरु सत्यवान कदम

धर्मशिक्षणासह धर्मरक्षणासाठी हिंदूंमध्ये जागृती कशी करावी ? धर्मद्रोही विचारांचे खंडण कसे करावे ? राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी वैध मार्गाने आपण काय प्रयत्न करू शकतो ? आदी गोष्टींविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’मधून दिशादर्शन करण्यात येते.

प.पू. दास महाराज यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन विधी सोहळ्या’ची ‘सेवा कशी करावी ?’, याविषयी सद्गुरु सत्यवान कदम यांचे मार्गदर्शन

२०.१२.२०२१ या दिवशी बांदा-पानवळ येथील प.पू. दास महाराज यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन विधी सोहळा’ झाला. सद्गुरु सत्यवान कदम यांनी सोहळ्याच्या संदर्भातील सेवा भावपूर्ण होण्याच्या दृष्टीने साधकांना केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.