प.पू. दास महाराज मार्गदर्शन करत असतांना सद्गुरु सत्यवान कदम यांना काळ थांबल्याचे जाणवणे आणि साधकांची भावजागृती होणे

सहस्रचंद्रदर्शन विधी सोहळ्या’ची सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण होण्यासाठी प.पू. दास महाराज यांनी साधकांना मार्गदर्शन केले. प.पू. दास महाराज यांचे मार्गदर्शन चालू असतांना सद्गुरु सत्यवान कदम यांना काळ थांबल्याचे जाणवले.

भारतात ‘हलाल प्रमाणपत्रा’द्वारे समांतर अर्थव्यवस्था करण्याचा प्रयत्न होणे गंभीर !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यापारी, उद्योजक, धर्मप्रेमी आदींनी व्यक्त केले मत हिंदु जनजागृती समितीचे मनोज खाडये यांच्या ‘सिंधुदुर्ग जनसंपर्क अभियाना’त हलाल प्रमाणपत्राच्या दुष्परिणामांविषयी प्रबोधन आपापल्या स्तरावर प्रबोधन करण्याचा धर्मप्रेमींचा निर्धार सिंधुदुर्ग – हिंदूंचा व्यापार आणि अर्थव्यवस्था यांत हस्तक्षेप करून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे ‘हलाल प्रमाणपत्र’ हे जागतिक षड्यंत्र आहे. या ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी जिल्ह्यात कुडाळ, मालवण, देवगड, कणकवली, … Read more

आपत्काळात आपण केवळ साधनेच्याच बळावर तरून जाऊ शकतो ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

संतांच्या वंदनीय उपस्थितीत युवा साधकांचे ‘ऑनलाईन प्राथमिक शिबिर’ पार पडले !

समाजात राष्ट्र आणि धर्म यांचे संस्कार करण्याचे काम ‘सनातन प्रभात’ करत आहे ! – वैद्य सुविनय दामले, राष्ट्रीय गुरु, आयुष मंत्रालय

‘सनातन प्रभात’चा ‘ऑनलाईन’ वर्धापनदिन सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !

साधकांना सेवेच्या माध्यमातून परिपूर्णतेकडे नेणारे आणि प्रत्येक साधकाची साधना चांगली व्हावी, यासाठी तळमळीने प्रयत्न करवून घेणारे सद्गुरु सत्यवान कदम !

आई मुलाला चुका सांगून परत त्याच्यावरती प्रेम करते, तसेच सद्गुरु दादा मला चुका दाखवून साधनेत पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात. ‘त्या वेळी सद्गुरु दादा प्रत्येक साधकांच्या प्रगतीकडेच लक्ष देतात’, हे लक्षात आले.

‘ज्यांच्या सान्निध्यात प.पू. गुरुदेवांचा सत्संग अनुभवता येतो’, असे सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम !

चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी सद्गुरु सत्यवान कदम यांचा वाढदिवस आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधकांनी त्यांचे अनुभवलेले विविध गुण, सद्गुरूंची कृपा आणि अपार प्रीती त्यांच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करत आहोत.

सद्गुरु सत्यवान कदम यांच्या वास्तव्याने आणि त्यांच्या प्रयत्नांनी अंतर्बाह्य सुंदर अन् चैतन्यमय झालेले कुडाळ सेवाकेेंद्र !

कुडाळ सेवाकेेंद्रातील श्रीमती वैशाली पारकर यांनी उलगडलेली सद्गुरु सत्यवानदादांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .

रत्नागिरी येथील श्री. विष्णु बगाडे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

‘गुरूंनी दिलेली सेवा गुरुच करवून घेतील’, असा भाव असणारे श्री. विष्णु बगाडे आज जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त झाले असून त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे, अशी आनंदवार्ता सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी दिली.

रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सखाराम रामजी बांद्रे महाराज संतपदी विराजमान !

धर्मजागृतीसाठी प्रयत्नरत असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सखाराम बांद्रे महाराज संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी दिली.

ह.भ.प. (पू.) सखाराम रामजी बांद्रे महाराज यांच्या सन्मानसोहळ्यातील वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे आणि त्यांच्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काढलेले गौरवोद्गार !

‘ह.भ.प. (पू.) सखाराम रामजी बांद्रे महाराजांना ईश्‍वराकडूनही प्रतिदिन ज्ञान मिळते, त्यामुळे त्यांची कीर्तने अप्रतिम होतात – (परात्पर गुरु) डॉ. आठवले