प.पू. दास महाराज मार्गदर्शन करत असतांना सद्गुरु सत्यवान कदम यांना काळ थांबल्याचे जाणवणे आणि साधकांची भावजागृती होणे
सहस्रचंद्रदर्शन विधी सोहळ्या’ची सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण होण्यासाठी प.पू. दास महाराज यांनी साधकांना मार्गदर्शन केले. प.पू. दास महाराज यांचे मार्गदर्शन चालू असतांना सद्गुरु सत्यवान कदम यांना काळ थांबल्याचे जाणवले.