इंडोनेशियामध्ये फूटबॉल सामन्यानंतर झालेल्या हिंसाचारात १२९ जणांचा मृत्यू

यात सामना पहायला आलेल्या अनेक प्रेक्षकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २ पोलिसांचाही समावेश आहे.

संभाजीनगर येथे ४४ जणांना दंगलीत सहभाग असल्याची नोटीस !

११ मे २०१८ या दिवशी जुन्या संभाजीनगर येथे मशिदीच्या नळावरून दंगल पेटली होती. त्यात सहभागी असल्याचा ठपका ठेवून जवळपास १ सहस्र ५८८ दिवसानंतर ४४ जणांना पोलिसांनी २१ सप्टेंबर या दिवशी नोटिसा बजावल्या आहेत.

तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी आखण्यात आला होता कट !  

वर्ष २००२च्या गुजरात दंगलीचे प्रकरण
तिस्ता सेटलवाड आणि अन्य दोघांवरील आरोपपत्रात दावा !

गुजरात दंगलीतील ‘बिल्किस बानो’ प्रकरण आणि हिंदु आरोपींच्या विरोधातील षड्यंत्र !

२८ फेब्रुवारी २००२ या दिवशी कारसेवक अयोध्येहून रेल्वेने परत येत होते. धर्मांधांनी ती रेल्वे मुख्य रेल्वेस्थानक येण्यापूर्वीच थांबवली आणि त्यावर रॉकेल-पेट्रोल टाकून तो डबाच पेटवून दिला. त्यात ५८ कारसेवकांचा जळून मृत्यू झाला. त्या क्रियेची प्रतिक्रिया म्हणून उत्स्फूर्तपणे ‘गुजरात बंद’चे आवाहन करण्यात आले. काही ठिकाणी त्याच्या हिंसक प्रतिक्रिया उमटल्या. ३.३.२००२ या दिवशी ‘बिल्किस बानो’ नावाच्या एका … Read more

जहांगीरपुरी हिंसाचारात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांचा सहभाग ?

आज देशातील धर्मांध मुसलमानांकडून येनकेन प्रकारेण हिंदूंना लक्ष्य करण्याचे धाडस वाढतच चालले आहे. ‘सर तन से जुदा’ (शिर धडापासून वेगळे करणे) ही हिंदुविघातक मोहीम हा त्यातीलच अधिक भयावह प्रकार ! अशातच हिंदूंचे सण म्हटले की, ते शांततापूर्ण रूपाने होणे सध्या अशक्यप्राय गोष्ट झाली आहे.

वर्ष २००२ च्या गुजरात दंगलीशी संबंधित सर्व खटले बंद करा ! – सर्वोच्च न्यायालय

‘या प्रकरणांवर इतक्या दिवसांनी सुनावणी करण्यात काही अर्थ नाही, असे सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या खंडपिठाने म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात दौर्‍यापूर्वी भूजमध्ये दोन गटांत हाणामारी

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

भाग्यनगर येथे रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकांच्या हत्यांसाठी चिथावणी देणार्‍या कलीमुद्दीन याला अटक

भारतातील तथाकथित असुरक्षित मुसलमान ! याविषयी आता पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी तोंड उघडणार नाहीत !

गुजरात दंगलीतील बिल्किस बानो प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ जणांची सुटका

गुजरात सरकारने माफीद्वारे केली सुटका

जहांगीरपुरी (देहली) येथील दंगल म्हणजे जिहादी आणि साम्यवादी यांच्या युतीचा राष्ट्रीय सुरक्षेस धोका ! – सत्यशोधन समितीचा अहवाल

दंगलीनंतर दुसर्‍याच दिवशी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन हा सत्यशोधन अहवाल सिद्ध करण्यात आल्याने त्यामध्ये मांडलेले सत्य हे देशातील समाजासमोर असलेली आव्हाने आणि ‘इकोसिस्टीम’ खुली करणारी आहे.