पुसद (जिल्हा यवतमाळ) येथे वर्ष २००९ मध्ये धर्मांधांनी घडवलेल्या दंगलीचे प्रकरण

उरलेल्या ७ आरोपींनाही शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे अपेक्षित !

वर्ष २००२ मध्ये ‘धडा’ शिकवण्यात आल्यापासून गुजरातमध्ये शांतता आहे ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

पूर्वी असामाजिक घटक हिंसाचारात सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्यावर काँग्रेस त्यांचे समर्थन करत असे; मात्र वर्ष २००२ मध्ये ‘धडा’ शिकवण्यात आल्यावर गुन्हेगारांनी त्यांच्या कारवाया बंद केल्या.

वडोदरा (गुजरात) येथे फटाके फोडण्याला विरोध करत धर्मांध मुसलमानांकडून हिंसाचार

दुकाने आणि वाहने यांची जाळपोळ
दगड आणि पेट्रोल बाँब फेकले !

देहली दंगलीच्या वेळी गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍याची हत्या करणार्‍या मुसलमानाला अटक

त्याच्यावर यापूर्वीच अपहरण आणि बलात्कार असे गुन्हे आहेत. या प्रकरणी त्याला यापूर्वी अटकही करण्यात आली होती.

मोमीनपूर (बंगाल) येथे ‘मिलाद-उन-नबी’ उत्सवाच्या वेळी हिंदूंची अनेक वाहने आणि दुकाने यांची तोडफोड

‘मुसलमानांचे सण आणि हिंसाचार, असे समीकरणच झाले आहे’, असे कुणी म्हटल्यास त्यात चुकीचे ते काय ?

इंडोनेशियामध्ये फूटबॉल सामन्यानंतर झालेल्या हिंसाचारात १२९ जणांचा मृत्यू

यात सामना पहायला आलेल्या अनेक प्रेक्षकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २ पोलिसांचाही समावेश आहे.

संभाजीनगर येथे ४४ जणांना दंगलीत सहभाग असल्याची नोटीस !

११ मे २०१८ या दिवशी जुन्या संभाजीनगर येथे मशिदीच्या नळावरून दंगल पेटली होती. त्यात सहभागी असल्याचा ठपका ठेवून जवळपास १ सहस्र ५८८ दिवसानंतर ४४ जणांना पोलिसांनी २१ सप्टेंबर या दिवशी नोटिसा बजावल्या आहेत.

तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी आखण्यात आला होता कट !  

वर्ष २००२च्या गुजरात दंगलीचे प्रकरण
तिस्ता सेटलवाड आणि अन्य दोघांवरील आरोपपत्रात दावा !

गुजरात दंगलीतील ‘बिल्किस बानो’ प्रकरण आणि हिंदु आरोपींच्या विरोधातील षड्यंत्र !

२८ फेब्रुवारी २००२ या दिवशी कारसेवक अयोध्येहून रेल्वेने परत येत होते. धर्मांधांनी ती रेल्वे मुख्य रेल्वेस्थानक येण्यापूर्वीच थांबवली आणि त्यावर रॉकेल-पेट्रोल टाकून तो डबाच पेटवून दिला. त्यात ५८ कारसेवकांचा जळून मृत्यू झाला. त्या क्रियेची प्रतिक्रिया म्हणून उत्स्फूर्तपणे ‘गुजरात बंद’चे आवाहन करण्यात आले. काही ठिकाणी त्याच्या हिंसक प्रतिक्रिया उमटल्या. ३.३.२००२ या दिवशी ‘बिल्किस बानो’ नावाच्या एका … Read more

जहांगीरपुरी हिंसाचारात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांचा सहभाग ?

आज देशातील धर्मांध मुसलमानांकडून येनकेन प्रकारेण हिंदूंना लक्ष्य करण्याचे धाडस वाढतच चालले आहे. ‘सर तन से जुदा’ (शिर धडापासून वेगळे करणे) ही हिंदुविघातक मोहीम हा त्यातीलच अधिक भयावह प्रकार ! अशातच हिंदूंचे सण म्हटले की, ते शांततापूर्ण रूपाने होणे सध्या अशक्यप्राय गोष्ट झाली आहे.