देहली पोलीस दलातील वासनांध मुसलमान शिपायाकडून हिंदु तरुणीवर नशेचा पदार्थ खाऊ घालून बलात्कार !

पोलिसांनीच लव्ह जिहाद करणे, म्हणजे कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार आहे ! स्वतःच्याच खात्यात ११ वर्षे चालणारा हा गंभीर गुन्हा कळू न शकणार्‍या पोलिसांना आतंकवाद्यांच्या कारवाया कधी कळतील का ? यातील उत्तरदायी पोलीस अधिकार्‍यांवरही कठोर कारवाई करा !

उत्तराखंडमधील ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटनांमागे केरळचा संबंध !

‘लव्ह जिहाद’मधील आरोपी केरळमध्ये जाऊन आल्याचे उघड !
‘लव्ह जिहाद’मागे मोठे षड्यंत्र असण्याची शक्यता !

झारखंडमधील ‘मॉडेलिंग’ प्रशिक्षक अख्‍तर याच्‍याविरुद्ध बलात्‍काराचा गुन्‍हा नोंद !

‘मी मरीन, पण माझा धर्म पालटणार नाही. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी मला या राक्षसापासून वाचवावे. उद्या तो काय करेल, मला ठाऊक नाही. मी हिंदू आहे, मी धर्म पालटणार नाही. मुसलमानांशी कधीही लग्न करू नका.’

पाकमध्ये ५५ वर्षीय मुसलमानाने ९ वर्षीय हिंदु मुलीचे धर्मांतर करून केला विवाह !

हिंदू कुठेही बहुसंख्यांक असोत अथवा अल्पसंख्यांक, त्यांच्या स्त्रिया अन् मुली या धर्मांध मुसलमानांच्या बळी ठरतात. ही स्थिती हिंदूंना लज्जास्पद !

कोडंकुरू (कर्नाटक) येथे ख्रिस्ती प्रार्थनास्थळाचे बांधकाम थांबवण्याचा भाजप आमदाराचा आदेश !

हिंदूंच्या धर्मांतरासाठी ख्रिस्त्यांकडून आखण्यात आलेले षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी हिंदूसंघटनच आवश्यक !

नगर येथे ख्रिस्‍ती धर्मांतराचा प्रकार बजरंग दलाच्‍या सतर्कतेमुळे उघड !

प्रभु येशूच आपले रक्षण करू शकतो’, असे फादर बापू बोरगे या ठिकाणी धर्मांतराच्‍या उद्देशाने आलेल्‍या महिलांना सांगू लागला. येशूचे रक्‍त प्रसाद म्‍हणून देऊ लागला. येथील काही हिंदु नागरिकांनी बजरंग दलाला कळवताच दलाचे कार्यकर्ते आणि दुर्गावाहिनीच्‍या रणरागिणी येथे आल्‍या असता त्‍यांना येथील बंगल्‍याच्‍या पहिल्‍या मजल्‍यावर ‘मिनी चर्च’ बनवलेले दिसले.

आझमगड येथील गावातील हिंदूंच्या धर्मांतराचा कट पोलिसांनी उधळला !  

अवधेश पासी यांच्या घरामध्ये रात्रभर मुसलमान धर्मगुरूंचे छायाचित्र आणि  त्रिशूळ उभे करून हिंदूंना मुसलमान बनवण्याचा प्रयत्न केला जात होता. या धर्मांतराला सांस्कृतिक कार्यक्रमाचे स्वरूप देण्यात आले होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्ट्रवाद आणि संस्कृती यांविषयीचे विचार भारतातील धर्म, कला आणि भाषा नष्ट करून अस्मितेवर घाला घालणारे मुसलमान अन् ख्रिस्ती आक्रमणकर्ते !

भारतावर मुसलमान आणि इंग्रज यांची आक्रमणे ही केवळ राजकीय नव्हे, तर सांस्कृतिक आक्रमणेही होती’, हा मोलाचा सिद्धांत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथात मांडला.

लोहरदगा (झारखंड) येथील १३ हिंदूंची घरवापसी !

जीवनातील कठीण परिस्थिती ही ज्याच्या-त्याच्या प्रारब्धानुसार येत असते. परिस्थिती सुसह्य होण्यासाठी अथवा तिला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी योग्य साधना करणे आवश्यक आहे, असे हिंदु धर्म सांगतो.

अमृतसरमध्ये धर्मांतराच्या प्रकरणी निहंग शिखांकडून चर्चवर आक्रमण !

असे प्रकार रोखण्यासाठी सरकारने देशात धर्मांतरबंदी कायदा आणून त्याची प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक !