धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
सकाळी १०.३९ ते रात्री ८.५१ वाजेपर्यंत भद्रा करण आहे. भद्रा शुभकार्यासाठी अशुभ मानले जाते. त्यामुळे अशा परिस्थितीत यंदाच्या वर्षी रक्षाबंधन कोणत्या वेळेत करावे ?, हे येथे देत आहोत.
सकाळी १०.३९ ते रात्री ८.५१ वाजेपर्यंत भद्रा करण आहे. भद्रा शुभकार्यासाठी अशुभ मानले जाते. त्यामुळे अशा परिस्थितीत यंदाच्या वर्षी रक्षाबंधन कोणत्या वेळेत करावे ?, हे येथे देत आहोत.
भगिनीच्या मनावर साधनेचे महत्त्व बिंबवून जीवनात आमूलाग्र पालट करणार्या ‘सनातन प्रभात’चे तिला वाचक बनवणे आणि त्यातील अमूल्य माहिती वाचण्यास प्रवृत्त करणे, यांपेक्षा अन्य श्रेष्ठ ओवाळणी कोणती असेल ?
सहजसोप्या भाषेत धर्मशास्त्र सांगून धर्माप्रती श्रद्धा वाढवणारे सनातनचे ग्रंथ !
मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांसह गुजरात राज्यातील १२५ हून अधिक राष्ट्र अन् धर्म प्रेमी यांना दिल्या शुभेच्छा !
बहिणीने भावाला राखी बांधण्याहून अधिक महत्त्वाचे आहे, एखाद्या तरुणाने किंवा पुरुषाने एखाद्या तरुणीकडून अथवा स्त्रीकडून राखी बांधून घेणे. त्यामुळे त्यांचा, विशेषतः तरुणांचा आणि पुरुषांचा तरुणीकडे किंवा स्त्रीकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो.
‘रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या कपाळावर टिळा आणि अक्षता लावून ‘माझा भाऊ भगवत्प्रेमी होवो’, असा संकल्प करते. भावाच्या मनातही ‘माझी बहीण चारित्र्यसंपन्न आणि भगवत्प्रेमी होऊ दे’, असा विचार येतो.
सनातनचे संत आणि साधक यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अर्पण केलेल्या राख्यांची ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. त्याचे विश्लेषण पुढे दिले आहे.
आमचे गुरु, देव, बंधू, नातेवाईक, पती आणि माता-पिता सर्व तुम्हीच आहात गुरुदेव ! तुम्हीच आमचे खरे रक्षक आहात. सर्व साधकांच्या रक्षणासाठी तुमच्या श्री चरणकमली प्रार्थनारूपाने ही राखी अर्पण ! तिचा स्वीकार करावा.
गेल्या दोन वर्षांपासून बहुतांश व्यापार्यांनी चिनी साहित्यावर बहिष्कार टाकला आहे.