बिहार सरकारकडून रमझाननिमित्त मुसलमान कर्मचार्यांसाठी नियमात पालट !
धर्माच्या आधारावर सरकारी कर्मचार्यांना सूट देणे, हे धर्मनिरपेक्ष व्यवस्थेत बसते का ? धर्मनिरपेक्षतावाले आता गप्प का ? कि त्यांनाही सरकारचा हा निर्णय मान्य आहे ?
धर्माच्या आधारावर सरकारी कर्मचार्यांना सूट देणे, हे धर्मनिरपेक्ष व्यवस्थेत बसते का ? धर्मनिरपेक्षतावाले आता गप्प का ? कि त्यांनाही सरकारचा हा निर्णय मान्य आहे ?
देशातील राजकारणी किती भ्रष्ट असतात, हे लालूप्रसाद यादव यांच्या एका उदाहराणावरून लक्षात येते ! देशातील प्रत्येक भ्रष्ट राजकारण्याकडे किती पैसे असतील याची कल्पनाच करता येत नाही !
लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असतांना त्यांनी भूमीच्या बदल्यात नोकरी देण्याचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
बहुतांश राजकीय पक्ष ‘यापूर्वीच्या व्यवस्थेमुळे समान न्याय मिळाला नाही आणि आम्हीच यांचे कसे खरे कैवारी आहोत’, असे भासवण्याचा प्रयत्न करतात. प्रत्यक्षात मात्र प्रत्येक गोष्टीतून राजकीय लाभ कसा होईल ?, याच्याशीच त्यांचा स्वार्थ जोडलेला असतो.
जगदानंद सिंह यांनी कधी श्रीरामजन्मभूमीवर धार्मिक द्वेषातून श्रीराममंदिर पाडून तेथे बाबरी मशीद बांधण्यात आली, त्या विषयी तोंड उघडले आहे का ? या बाबरीची पाठराखण करणारे धर्मांध या देशात अद्यापही असतांना त्यांच्याविषयी कधी तोंड उघडले आहे का ?
भारत हा मुसलमानांनी रहाण्यासारखा देश राहिलेला नाही. त्यामुळे मी माझ्या परदेशात शिक्षण घेणार्या मुलांना तेथेच नोकरी करून तेथील नागरिकता घेण्यास सांगितले आहे, असे विधान राष्ट्रीय जनता दलाचे नेते अब्दुल सिद्दीकी यांनी केले आहे.
जर सिद्दीकी यांना खरेच असे वाटत असेल, तर त्यांनी स्वतःसह त्यांच्या सर्वच धर्मबांधवांना विदेशात जाण्यास सांगावे ! किती देश तुम्हाला रहाण्यासाठी शरण देतात, हेसुद्धा तुमच्या लक्षात येईल !
जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या राज्यात नावालाच दारूबंदी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले !
मंदिरात चपला घालून जाऊ नये, हे ठाऊक असतांनाही अशा प्रकारची कृती केल्याच्या प्रकरणी तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे !