SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्रात दडवला जात आहे सरकारी खात्यांमधील भ्रष्टाचार

भ्रष्टाचार करणे आणि तो लपवणे, ही सरकारी यंत्रणांची जणू कार्यपद्धतच बनली आहे. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या वल्गना करणार्‍यांनाही तो संपवता आलेला नाही, ही वस्तूस्थिती आहे. यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्‍ट्रात ‘जनहितार्थ’ या गोंडस नावाखाली चालवली जात आहेत तोट्यातील ६० हून अधिक निष्‍क्रीय महामंडळे !

शासकीय मंडळे तोट्यात जाण्‍यास कारणीभूत असलेल्‍यांच्‍या वेतनातून हा तोटा भरून का घेऊ नये ? स्‍वतःच्‍या खिशातील पैसे जात नसल्‍यानेच सरकारी उद्योग तोट्यात गेले, तरी प्रशासकीय अधिकार्‍यांना त्‍याचे काही एक वाटत नाही !

संस्कृतचे मूल्यमापन मतपेढीवरून करू नका !

खरेतर कोणत्याही भाषेचे मूल्यमापन मतपेढीवरून नव्हे, तर तिच्या श्रेष्ठत्वावरून करण्यात यायला हवे. काँग्रेसची ही चूक आताच्या केंद्र सरकारने सुधारावी. यासाठी केवळ जागतिक संस्कृतदिनाचा सोपस्कार न करता संस्कृत बळकट करण्यासाठी शासनाने योगदान द्यावे !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्रात संस्कृत भाषेची उपेक्षा; अनुदानाअभावी पुरस्कार बंद पडण्याची वेळ !

कुठे संस्कृतचे महत्त्व जाणारे विदेशी नागरिक, तर कुठे त्याचा उपहास करणारे स्वातंत्र्यानंतरच्या ७७ वर्षातील सर्व शासनकर्ते ! यावरून‘पिकते तेथे विकत नाही’, असे चित्र निर्माण झाले आहे. हे आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद !

आझाद मैदान दंगल : महाराष्ट्राच्या मानहानीची लक्तरे १२ वर्षांनंतरही चव्हाट्यावरच !

आज मुंबईतील आझाद मैदान परिसरात धर्मांधांनी घडवलेल्या दंगलीला १२ वर्षे पूर्ण होत आहेत ! १२ वर्षांनंतरही धर्मांधांना शिक्षा न होणे, हे महाराष्ट्र सरकार, पोलीस आणि न्यायव्यवस्था यांच्यासाठी भूषणावह आहे का ?

अधिवेशनांसाठी कोट्यवधींचा व्यय, घेतलेल्या निर्णयांच्या कार्यवाहीसाठी मात्र समित्याच नाहीत !

जनता अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. त्यांच्या समस्यांचे लवकरात लवकर निवारण होण्यासाठी समित्या गठीत करून पुढील कार्यवाही केली जात असते; मात्र समित्या गठीतच न केल्यामुळे जनतेच्या समस्या तशाच रहातात आणि त्याचा फटका लोकांना बसतो !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : अर्धा पावसाळा संपला, तरी भूस्‍खलनप्रवण ४०० ठिकाणांच्‍या नागरिकांच्‍या स्‍थलांतराचा आढावाच घेतला नाही !

महाराष्‍ट्राच्‍या आपत्ती व्‍यवस्‍थापन विभागाचा अनागोंदी आणि जनताद्रोही कारभार ! दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या प्रतिनिधीला ‘कार्यवाहीविषयी जिल्‍हा प्रशासनाकडून माहिती मागवावी लागेल’, असे उत्तर मिळाले !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : राज्यातील धर्मादाय रुग्णालयांचा ‘सवलत घोटाळा’ उघड !

‘घोटाळा होत नाही’, असे कुठल्याही सरकारचे एक तरी खाते आहे का ? जोपर्यत घोटाळेबाजांना आणि त्यांना साहाय्य करणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत !

चौकशी समितीची स्थापना करण्यास ४ वर्षे विलंब; अद्यापही अहवाल नाही !

विधान परिषदेतील महत्त्वाच्या निर्णयावर ९ वर्षे काहीच न होणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! सरकारने यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे !

काँग्रेस मुसलमानधार्जिणी किती ?

मुसलमानांच्या लांगूलचालनाद्वारे देशाची अपरिमित हानी करणार्‍या काँग्रेसलाच आता जनतेने घरी बसवायला हवे !