परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘पाकव्याप्त काश्मीरमध्ये धरण बांधू देऊ इच्छिणार्‍या चीनचा कावा न ओळखता ‘हिंदी-चिनी भाई-भाई’ असे म्हणणार्‍यांची कीव करावी, ती थोडीच !’ – परात्पर गुरु) डॉ. आठवले    

(म्हणे) ‘शांततेसाठी सर्व दिशांना हात पुढे करण्याची ही वेळ आहे !’ – पाकच्या सैन्यदलप्रमुखांचे भारताला आवाहन

शांतता निर्माण करण्यासाठी प्रथम पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर भारताला परत करावे आणि जिहादी आतंकवादी कारवाया बंद कराव्यात !

२५० से ३०० आतंकी कश्मीर में घुसने के लिए पीओके में तैयार !

आतंकी कश्मीर में घुसने से पहले भारत पीओके में घुसकर उन्हें मारे !

भारताने घुसखोरीपूर्वीच जिहाद्यांवर आक्रमण करावे !

पाकमधून २५० ते ३०० जिहादी आतंकवादी भारतात घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत आहेत; मात्र भारतीय सैन्य आणि आम्ही त्यांना रोखण्यासाठी पूर्णपणे सिद्ध आहोत, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक राजेश मिश्रा यांनी दिली.

‘आतंकवाद्यांना धर्म असतो’, हे जाणा !

जिहादी आतंकवादी संघटना अल् कायदाच्या अरब देशांतील शाखेने भारतीय मुसलमान आणि त्यांच्यातील विद्वान यांना ‘मुसलमानांशी भेदभाव होत असल्याने भारताच्या विरोधात शस्त्र हातात घेऊन जिहाद करण्यासाठी संघटित व्हा’, असे हिंदुद्वेषी आवाहन केले आहे.

पाकिस्तानमधील कोरोनाग्रस्त रुग्णांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये करत आहे स्थलांतरित

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील कोरोनाग्रस्त ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांना पाकच्या सैन्याकडून पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बल्टिस्तान या भागात स्थलांतरित करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीमुळे स्थानिक नागरिकांकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे.