(म्हणे) ‘कलम ३७० विषयी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राजकीय !’ – अन्वर काकर, पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बोलण्याचा मुळात पाकला कोणताही अधिकार नाही ! पाकिस्तानच्या न्यायालयांकडून तेथील पीडित हिंदूंवर किती अन्याय केला जातो ?, हे जगाला ठाऊक आहे ! भारताच्या न्यायालयावर आरोप करण्यापेक्षा पाकच्या काळजीवाहू पंतप्रधानांनी याकडे लक्ष द्यावे !

वर्ष २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपने पाकव्याप्त काश्मीर परत आणल्यास संपूर्ण देश मत देईल ! – काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचे भाजपला फुकाचे आव्हान !

पाकव्याप्त काश्मीरला ‘आझाद काश्मीर’ म्हणणे बंद करावे !

केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांना फटकारले !

पाकव्याप्त काश्मीरमध्ये बसवरील गोळीबारात ८ जणांचा मृत्यू, तर २६ जण घायाळ

ही बस गिलगिटहून रावळपिंडीकडे जात होती. गोळीबारामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस विरुद्ध बाजूने येणार्‍या ट्रकला धडकली.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्याची हत्या

घरातच सापडला शिरच्छेद केलेल्या स्थितीतील मृतदेह

पाकिस्तानने अनधिकृतरित्या कह्यात घेतलेली भारताची भूमी रिकामी करावी !

पाकिस्तानने आतंकवादाच्या विरोधात कारवाई करावी आणि सीमेवर आतंकवादाला प्रोत्साहन देणे थांबवावे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांच्या मानवी हक्कांचे होणारे उल्लंघन थांबले पाहिजे.

संयुक्त अरब अमिरातने भारताच्या मानचित्रात (नकाशात) पाकव्याप्त काश्मीर भारतात दाखवल्याने पाकचा थयथयाट !

संयुक्त अरब अमिरातकडे उत्तर मागण्याची पाकची पात्रता तरी आहे का ? जे सत्य आहे, ते कुणी मान्य करत असेल, तर त्यात चूक काय ?

पाकव्‍याप्‍त काश्‍मीर आपोआप भारतात विलीन होईल ! – निवृत्त जनरल व्‍ही.के. सिंह

पाकव्‍याप्‍त काश्‍मीर आपोआप भारतात विलीन होईल. यासाठी आपल्‍याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल, असे केंद्रीय मंत्री आणि माजी सैन्‍यप्रमुख जनरल व्‍ही.के. सिंह यांनी सांगितले.

पाकव्याप्त काश्मीर परत घ्या !

पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तानचे नागरिक अनेक दिवसांपासून रस्त्यावर उतरून पाकिस्तान सरकारचा निषेध करत आहेत. त्यांना भारतात समाविष्ट व्हायचे आहे. त्यांनी स्वतःच्या  घरांवर भारताचा तिरंगा ध्वज फडकावला आहे.