Pistol Amid Debate : वृत्तवाहिनीवरील भरचर्चेत पाकिस्तानी प्रतिनिधीने पिस्तूल काढले !
चर्चेत वाद वाढल्यानंतर नदीम यांचा संयम सुटला आणि त्यांनी कॅमेर्यासमोर थेट पिस्तूल दाखवून पाकव्याप्त काश्मीरमधील कार्यकर्त्याला धमकी दिली.
चर्चेत वाद वाढल्यानंतर नदीम यांचा संयम सुटला आणि त्यांनी कॅमेर्यासमोर थेट पिस्तूल दाखवून पाकव्याप्त काश्मीरमधील कार्यकर्त्याला धमकी दिली.
ऊठसूठ भारताला हिंसक ठरवणारा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग आता पाकिस्ताच्या क्रूर कृत्यांच्या संदर्भात चकार शब्दही काढत नाही, हे लक्षात घ्या !
काश्मीरमधील मुसलमान जनतेवर भारतीय सैन्य आणि सरकार अन्याय करते, अशी ओरड करणार्या भारतातील उपटसुंभांना आता पाकव्याप्त काश्मीरमधील या हिंसाचाराविषयी जाब विचारा !
हमजा बुरहान दीर्घकाळापासून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथे सक्रीय होता. भारत सरकारने वर्ष २०२२ मध्ये हमजा याला आतंकवादी घोषित केले होते.
जे आतंकवादी काश्मीरमधील मुसलमानांना त्यांचा कथित न्याय्य अधिकार मिळवून देण्यासाठी शस्त्रांद्वारे जिहाद करत आहेत, तेच जर येथील महिलांवर अत्याचार करत असतील, तर यातून या संपूर्ण इस्लामी मोहिमेचा बुरखाच फाडला जातो !
आखाती देशांतील इराणशी इस्रायल आणि अमेरिका यांचे युद्ध चालू होऊन १४ दिवस झाले आहेत. इराणचे प्रमुख धर्मगुरु अयातुल्ला खामेनी यांचा पहिल्याच दिवशी इस्रायल आणि अमेरिका यांनी केलेल्या संयुक्त सैन्य कारवाईत मृत्यू झाल्यामुळे ‘युद्ध तेथेच थांबेल’, असे वाटत होते; मात्र नंतर इराणने जी आक्रमणे इस्रायल, अमेरिकेचे सैन्य तळ आणि आखाती देश यांवर चालू केली आहेत, त्यामुळे … Read more
अशा घटना घडणे, यात काय आश्चर्य ! जोपर्यंत भारत सैनिकी युद्ध करून पाकव्याप्त काश्मीरची भूमी नियंत्रणात घेत नाही, तोपर्यंत ‘नकाशाचे युद्ध’ चालूच रहाणार !
अशा प्रकारची शक्यता वर्तवल्यावरून लक्षात येते की, ब्रिटनमध्ये मुसलमानांचे प्राबल्य आणि राजकीय वजन किती वाढले आहे. यातून ब्रिटन भविष्यात युरोपमधील पहिला इस्लामी देश झाल्यास आश्चर्य वाटू नये !
भारत-अमेरिका यांच्यातील संबंध पुन्हा रुळावर येत असल्याचे हे चिन्ह असल्याचे म्हटले जाऊ शकते. मुळात भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन यांना पुन्हा ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना आखून त्यांवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे !
पाकमधील जिहादी आतंकवादी हिंदूंचे गळ चिरण्याची भाषा करतात यावरून आतंकवादाला धर्म असतो, हे पुन्हा सिद्ध होते. अशा आतंकवाद्यांना पाकमध्ये घुसून ठार मारण्यासाठी भारताने सतत प्रयत्नशील असले पाहिजे. अमेरिका आणि इस्रायल यांचा आदर्श भारताने घेतला पाहिजे !