आगशी (गोवा) येथे बैलाची अवैध वाहतूक रोखणार्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारहाण !
गोरक्षक किंवा बजरंग दलाचे कार्यकर्ते यांनी लक्षात आणून दिलेल्या घटनांच्या व्यतिरिक्त अशा आणखी कितीतरी घटना घडत असणार !
गोरक्षक किंवा बजरंग दलाचे कार्यकर्ते यांनी लक्षात आणून दिलेल्या घटनांच्या व्यतिरिक्त अशा आणखी कितीतरी घटना घडत असणार !
उत्तरप्रदेशात भाजपचे राज्य असतांना अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! या हत्येला उत्तरदायी असणार्यांंना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !
फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणामुळे जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवावे लागले, अशी भूमिका केंद्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केली.
आगरवाडा, चोपडे येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत मोपा विमानतळ (मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ) परिसरात होऊ घातलेल्या ‘सनबर्न’ महोत्सवाला विरोध दर्शवण्यात आला.
श्रीलंकेला दिवाळखोरीत सर्व प्रकारचे साहाय्य करणार्या भारताचा विरोध डावलून श्रीलंका चीनला अशा प्रकारे साहाय्य करतच रहाणार असेल, तर भारताने त्याला साहाय्य करण्याविषयी विचार करण्याची आवश्यकता आहे !
खलिस्तानी संघटनेवर बंदी घालूनही ती अशा प्रकारे कारवाया करून देश-विदेशांत भारतविरोधी वातावरण निर्माण करत आहे. सुरक्षादलांनी अशा संघटनांची पाळेमुळे खणून काढून त्यांचे अस्तित्व नष्ट करण्याची आवश्यकता आहे ! असे का होत नाही ?, याचा विचार सरकारने करणे आवश्यक आहे !
‘सनबर्न’ महोत्सवात अमली पदार्थांच्या अतीसेवनाने काही जणांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे गोव्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर अपकीर्त झाले आहे. या महोत्सवामुळे युवावर्ग व्यसनाच्या आहारी जात आहे.
भारताच्या प्रतिष्ठेची एवढी काळजी असणारे अल्वी हे काँग्रेस आणि तिचे राहुल गांधी यांच्यासारखे नेते यांच्या हास्यास्पद वक्तव्यांमुळे जगात भारताचे हसे होत आहे, याविषयी कधी काही बोलत का नाहीत ?
राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने तेथे पाकिस्तानी राजवट असल्यासारखीच स्थिती आहे. त्यामुळे काश्मिरी मुसलमानांनी हिंसाचार करणे, यात आश्चर्य ते काय ?
येणार्या काळात कट्टर भारतद्वेषी व्यक्ती अन् संघटना एकत्र येऊन भारताला अस्थिर करण्यासाठी येनकेन प्रकारेण प्रयत्न करतील, हेच यातून सिद्ध होते !