‘इस्रायलकडून पॅलेस्टिनी नागरिकांवर अमानुष अत्याचार !’ – अॅम्नेस्टी इंटरनॅशनल
अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने कधीच काश्मीरमधील हिंदूंवर धर्मांधांकडून झालेल्या अमानुष अत्याचारांचा अहवाल प्रसिद्ध का केला नाही, हे सांगील का ?
अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने कधीच काश्मीरमधील हिंदूंवर धर्मांधांकडून झालेल्या अमानुष अत्याचारांचा अहवाल प्रसिद्ध का केला नाही, हे सांगील का ?
वारिस पठाण देशाविषयी आणि धर्मांविषयी तेढ कोण निर्माण करत आहेत, हे यातून स्पष्ट होते ! अशा धर्मांध नेत्यांच्या विरोधात पठाण यांच्यात धर्मातील तरुणच विरोध करत आहेत, हे पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी लक्षात घेतील का ?
गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर धर्मांधांकडून सातत्याने होणारी आक्रमणे, तसेच हिंदूंच्या हत्या होणे या घटना हिंदूंना अपेक्षित नाहीत !
भारतात लोकशाही असल्यामुळे कुणीही कुणावरही टीका करू शकतो; मात्र त्यात संयतपणा हवा. मोदीद्वेषापायी शाह यांच्यासारखे कथित निधर्मीवादी विवेक गमावून बसले आहेत, हेच यातून दिसून येते !
‘व्हाय आय् किल्ड गांधी ?’ या चित्रपटाला काँग्रेस, गांधीवादी आणि काही पुरोगामी मंडळी यांच्याकडून विरोध केला जात आहे. या विरोधातील ढोंगीपणा उघड केला आहे.
मद्यपींना प्रोत्साहन देऊन त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करणारे सरकार स्वहस्ते जनतेला व्यसनाधीन होण्यास उद्युक्त करून अधोगतीकडे नेत आहे, असेच सामान्य जनतेला वाटते !
मनसेचे शहराध्यक्ष म्हणाले की, संत एकनाथ रंगमंदिराचे खासगीकरण करण्याचा निर्णय फक्त शिवसेनेच्या दबावाखाली घेण्यात आला आहे. महापालिका अत्यंत उत्तमरितीने हे नाट्यगृह कसे चालवू शकते, याचे नियोजनही आम्ही सूचवले आहे.
इतर वेळी अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे गुणगान करणारे काँग्रेसवाले या चित्रपटावर मात्र बंदी घालण्याची भाषा करतात ? ही अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी नव्हे का ?
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शहरातील छापरूनगर चौक आणि सीए रस्ता येथे नाना पटोले यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची धिंड काढण्यात आली.
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !