काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आप यांचा पाठिंबा
आंदोलनाला पाठिंबा म्हणजे शेतकर्यांना लुटणार्या दलालांना पाठिंबा !

पणजी – संसदेत संमत झालेल्या कृषी विधेयकाला विरोध म्हणून देशभरात शेतकर्यांच्या नावाखाली पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’चा गोव्यात कोणताही परिणाम होणार नाही, असा ठाम विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे.
गोव्यातील काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पार्टी यांनी मात्र या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांनी ८ डिसेंबरच्या भारत बंदला अनुसरून कडक सुरक्षाव्यवस्था ठेवावी अन् शांतता राखावी, अशी मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने जारी केली आहे.
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !