काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आप यांचा पाठिंबा
आंदोलनाला पाठिंबा म्हणजे शेतकर्यांना लुटणार्या दलालांना पाठिंबा !

पणजी – संसदेत संमत झालेल्या कृषी विधेयकाला विरोध म्हणून देशभरात शेतकर्यांच्या नावाखाली पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’चा गोव्यात कोणताही परिणाम होणार नाही, असा ठाम विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे.
गोव्यातील काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पार्टी यांनी मात्र या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांनी ८ डिसेंबरच्या भारत बंदला अनुसरून कडक सुरक्षाव्यवस्था ठेवावी अन् शांतता राखावी, अशी मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने जारी केली आहे.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव