जनतेला वेठीस धरून होणारी आंदोलने जनताद्रोहीच !

नवी देहली – केंद्र सरकारने संमत केलेल्या ३ कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या १३ दिवसांपासून देहलीच्या सीमेवर आंदोलन करणार्या शेतकर्यांनी ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ करण्याचे आवाहन केले आहे. या बंदला काँग्रेस, शिवसेना, माकप, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस, टी.आर्.एस्. आदी २० पक्षांनी, तर १० कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे. ८ डिसेंबरला सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत हा बंद पुकारण्यात आला आहे. या काळात वाहतूक बंद केली जाणार आहे. तसेच इतर वेळी ‘बंद’मधून वगळण्यात येणारे दूध, फळ, भाजीपाला यांची वाहतूकही या वेळी बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह देशभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनीही ‘बंद’ला पाठिंबा दिला असल्याने त्या बंद असणार आहेत. त्याचा परिणाम म्हणजे फळ आणि भाजीपाला यांचा पुरवठा बंद असणार आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !