(म्हणे) ‘रामायण आणि महाभारत शिकवून वस्त्रहरणासारख्या घटनांना सरकार प्रोत्साहन देऊ पहात आहे का ?’ – समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य
मदरशांमध्ये काय शिकवले जाते ? तेथे शिकणारे पुढे देश आणि समाज यांसाठी काय करतात ?, यांविषयी मौर्य कधी तोंड उघडतील का ?