धाडस असेल, तर श्रीरामचरितमानसवर चर्चा करावी ! – श्री रामभद्राचार्य
श्री रामभद्राचार्य यांचे बिहारचे शिक्षणमंत्री प्रा. चंद्रशेखर यांना आव्हान !
श्री रामभद्राचार्य यांचे बिहारचे शिक्षणमंत्री प्रा. चंद्रशेखर यांना आव्हान !
श्री दुर्गादेवीला ‘काल्पनिक’ संबोधून स्वतःला महिषासुराचे वंशज म्हणवणार्यांच्या राजवटीत बिहारमधील सर्वसामान्य जनता किती भरडली जात असेल ?, याचा विचारच न केलेला बरा ! यावरून हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता स्पष्ट होते !
अशा सभेला केरळमधील सरकारने अनुमती दिलीच कशी ? याची केंद्र सरकारने चौकशी केली पाहिजे !
आमदारांचा निधी जनतेच्या विकासकामांसाठी व्यय न करता राक्षसी रावणाच्या मंदिरासाठी असा पैसा व्यय करणे हे आमदार अमोल मिटकरी यांना शोभते का ?
याविषयी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो काही बोलतील का ?
नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने हिंदू उपस्थित असतांना धर्मांध तरुणी असे दुःसाहस करते, हे हिंदूंना लज्जास्पद ! धर्महानी रोखण्यासाठी काहीही न करणार्या अशा मृतवत् हिंदूंवर जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमण केले, तर आश्चर्य ते काय ?
मणीपूरमधील कुकी ख्रिस्त्यांनी हिंदूंना ठार केले, त्यांच्यावर आक्रमण केले, त्याविषयी झोरामथांगा का बोलत नाही ?
अन्य धर्मियांच्या देवतांविषयी असे म्हणण्याचे धाडस प्रा. विक्रम यांनी केलेले नाही; कारण तसे केले, तर त्यांचा शिरच्छेद करण्याचा फतवा निघेल, हे त्यांना ठाऊक असणार !
मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतांना ‘मी सर्व धर्मांशी समान वागेन’, अशी प्रतिज्ञा घेतलेली असते; मग ते ‘सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया कसे म्हणू शकतात ?’
सनातन धर्माच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये करून कोट्यवधी सनातन हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी करणारी तक्रार येथे पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्याकडे धर्मप्रेमींनी केली.