त्रिशूर (केरळ) येथे काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये लाठ्या-काठ्यांद्वारे हाणामारी
ही आहे गांधीवादी आणि अहिंसावादी काँग्रेस ! अशी काँग्रेस हिंदु संघटनांना ‘तालिबानी’ ठरवण्याचा प्रयत्न करते !
ही आहे गांधीवादी आणि अहिंसावादी काँग्रेस ! अशी काँग्रेस हिंदु संघटनांना ‘तालिबानी’ ठरवण्याचा प्रयत्न करते !
प्रतिवर्षी काश्मीरमध्ये १०० ते २०० आतंकवाद्यांना ठार मारले जाते, तरी पाकमधून नवीन आतंकवादी काश्मीरमध्ये घुसखोरी करतात. पाकमधील आतंकवादी निर्मितीचे कारखाने जोपर्यंत बंद केले जात नाहीत, तोपर्यंत ही स्थिती पुढे अनेक वर्षे चालूच राहिल !
धर्मांध मुसलमान तरुण अन्य धर्मीय तरुणींवर प्रेम नाही, तर धर्माच्या आधारे जिहाद करतात, हे लक्षात घ्या !
कर्नाटक राज्यात गोहत्याबंदी असतांना अशा प्रकारच्या घटना घडतातच कशा ? पोलीस झोपले होते का ?
उत्तरप्रदेशातील अयोध्या लोकसभा मतदारसंघात चुकीचा उमेदवार निवडल्यामुळे भाजपचा पराभव झाला आहे – पेजावर मठाचे विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी
भारत देशात पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण केले जात असल्यामुळे येथील ज्ञान प्रदूषित झाले आहे. वर्तमान परिस्थितीत भारताला ज्ञाननिष्ठ देश बनवण्यासाठी शास्त्रांचे मूळ सिद्धांत सर्वांसमोर आणले पाहिजेत.
आता सामना काही घंट्यांवर असतांना अशा प्रकारचे विधान करून ‘आपण देशभक्त आहोत’ असा दाखवण्याचा प्रयत्न खादर करत आहेत, असेच कुणालाही वाटेल !
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा दावा
याचाच अर्थ भारत राजकीयदृष्ट्या अस्थिर रहावा, अशीच काँग्रेसवाल्यांची इच्छा आहे, हे लक्षात घ्या !
पाकिस्तानी आणि बांगलादेशी यांच्यानंतर आता चिनी नागरिकांचीही भारतात घुसखोरी होत असेल, तर ते सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहे, हे लक्षात घ्या !