काँग्रेसधार्जिण्या लामतिनथांग हाऊकिप याने भाजपला विरोध करतांना केले सीतामाताचे संतापजनक विडंबन !

कधी हाऊकिप अथवा त्याच्यासारख्या अन्य हिंदुद्वेष्टे काँग्रेसी इस्लाम अथवा ख्रिस्ती समाजाच्या धार्मिक भावना दुखावत नाहीत. हिंदूंमधील अतीसहिष्णुवृत्तीचा अपलाभ उठवला जात असेल, तर हिंदूंनी काय करावे ?, असा प्रश्‍न आता हिंदूंना पडला आहे !

भारताने आमच्याकडे अद्याप कच्चाथिवू परत मागितलेले नाही !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे श्रीलंकेशी चांगले संबंध आहेत. आतापर्यंत कच्चाथिवू बेट परत करण्यासंदर्भात भारताने कोणतीही अधिकृत भूमिका आमच्याकडे मांडलेली नाही.

एप्रिल आणि मे मासांत महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० सभा होणार !

महाराष्ट्रात लोकसभेच्या मतदानाच्या दिनांकांपूर्वी संबंधित मतदारसंघात या सभा होणार आहेत. सभांचे दिनांक लवकरच भाजपकडून घोषित करण्यात येणार आहेत.

BJP US Supporters : अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ वाहनफेरी !

आगामी निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (‘रालोआ’ला) ४०० हून अधिक जागा मिळवून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी भारतातील जनतेला केले.

WB Jalpaiguri Storm : देशातील ४ राज्यांत वादळी पावसाचा तडाखा

बंगालच्या जलपाईगुडी येथे ५ जणांचा मृत्यू, तर १०० घायाळ ! ३१ मार्चला अचानक आलेल्या वादळी पावसाने देशातील ईशान्येकडील भागांत मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे.

लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपतींनी घरी जाऊन दिला भारतरत्न पुरस्कार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या घरी जाऊन ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अमित शहा उपस्थित होते.

Katchatheevu Island Issue : इंदिरा गांधी यांनी श्रीलंकेला ‘कच्चाथीवू’ हे भारतीय बेट भेटस्वरूप दिले !

पंतप्रधान मोदी यांचा गंभीर आरोप

कोरोना काळात नागरिकांमध्ये एकी निर्माण करणे, हाच थाळीनाद आणि घंटानाद यांमागचा उद्देश होता ! – पंतप्रधान

प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच संवाद साधला. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर, कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) अशा सूत्रांसह कोरोना काळातील व्यवस्थापनावरही मोदी यांनी भाष्य केले.

Bharat Ratna Award : राष्ट्रपतींकडून ४ जणांना देण्यात आला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार !

राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. देशात आतापर्यंत हा पुरस्कार मिळवणार्‍यांची संख्या ५३ झाली आहे.

Ukraine FM India Visit : (म्हणे) ‘सोव्हिएत युनियन संपुष्टात आले असल्याने भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांना भविष्य नाही !’ – युक्रेन

काश्मीरच्या प्रश्‍नी पाकिस्तानजी बाजू घेणार्‍या युक्रेनने ‘भारताचे त्याचे मित्रदेशाशी कसे संबंध असणार ?’, यावर ज्ञान पाजळू नये, असे भारताने सांगितले पाहिजे !