गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

मंगळुरूतील नेत्रावती नदीत आढळला बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचा मृतदेह  !

वर्ष २०१५ मध्येही बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याच्या हत्येचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी महंमद अनीस, महंमद इब्राहिम, महंमद इलियास आणि महंमद रशीद यांना अटक केली होती.

आफताब पूनावाला याने करवतीच्या साहाय्याने केले होते श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे ! – शवविच्छेदनाचा अहवाल

पोलिसांना एकूण २३ हाडे मिळाली होती. त्यावरून शवविच्छेदन अहवाल काढण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रद्धाच्या हाडांवर करवतीने कापल्याच्या खुणा मिळाल्या आहेत.

वहिनीवर बलात्कार करण्यास विरोध केल्याने अल्ताफ अहमदकडून तिची गळा दाबून हत्या !

अल्ताफ अहमद गनी याने सख्या वहिनीला घरात एकटी पाहून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेने जोरदार  विरोध केल्याने गनीने तिची गळा दाबून हत्या केली.

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथे भव्य हिंदु धर्मरक्षण मूक मोर्चाला ७ सहस्र हिंदूंची उपस्थिती !

हिंदूंनो, आपल्या माता-भगिनींची अवस्था श्रद्धा वालकरप्रमाणे होऊ द्यायची नसेल, तर त्यांना धर्मशिक्षण द्या. गोमातेचे रक्षण, धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’ यांसारखे हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी आपण संघटित होऊन प्रयत्न करूया.

असम के करीमगंज में धर्मांधों ने बजरंग दल के कार्यकर्ता शंभू कोइरी की हत्या की !

क्या करीमगंज इस्लामी देश में है ?

भारतात धर्मांधांकडून होणार्‍या हिंदूंच्या हत्या कधी थांबणार ?

करीमगंज (आसाम) येथे शंभू कोइरी या १६ वर्षांच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अमीनुल हक याला अटक केली आहे.

आसाममध्ये बजरंग दलाच्या १६ वर्षांच्या कार्यकर्त्याची मुसलमानांकडून हत्या !

आसाममध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! आसाम इस्लामी देशांत नाही, याची जाणीव धर्मांधांना करून देण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !

चोर अनीस याला पकडल्यावर त्याने चाकूद्वारे केलेल्या आक्रमणात देहलीच्या पोलिसाचा मृत्यू !

या घटनेविषयी आता एकही निधर्मीवादी बोलणार नाही ! पोलिसांवरही आक्रमण करण्यास धर्मांध मागे पुढे पहात नाहीत, तसेच ते सतत शस्त्रसज्ज असतात, हे लक्षात घ्या !

धारावी (मुंबई) येथील रुबीना खान (पूर्वाश्रमीची यशोधरा खाटीक) हिचा संशयास्पद मृत्यू, हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार ! – कुटुंबियांचा आरोप

वारंवार घडणार्‍या ‘लव्ह जिहाद’च्या घटना, या ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याची अनिवार्यता अधोरेखित करतात !