बदायू (उत्तरप्रदेश) येथे अंगणवाडी सेविकेवर बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या

उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

केंद्र सरकारच्या प्राधिकरणाने सरकारी नियमावलीतून ‘हलाल’ शब्द हटवला !

हिंदूंच्या विरोधाचा परिणाम ! केंद्र सरकारचे अभिनंदन ! आता सरकारने हिंदूंच्या विरोधाची वाट न पहाता हिंदुविरोधी नियम, कायदे हटवावेत, तसेच हिंदूंच्या देवता, धर्म, समाज यांच्या रक्षणासाठी कायदे करावेत, असेच हिंदूंना वाटते !

तमिळनाडूमध्ये चाकूचा धाक दाखवून बलात्काराचा प्रयत्न करणार्‍या नराधमाला तरुणीने केले ठार !

देशातील वाढत्या बलात्काराच्या घटना पहाता आता तरुणींना स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याची अनुमती देण्याविषयी सरकारने विचार करायला हवा, असेच या घटनेतून लक्षात येते !

बलात्कार करून हत्या केल्याच्या प्रकरणी ८ वर्षे कारागृहात राहिल्यावर तरुण निर्दोष

‘विलंबाने मिळणारा न्याय हा अन्यायच आहे’, असेच जनतेला वाटते. त्यामुळे मणिपूर सरकारने निरपराध्याला ८ वर्षे नाहक कारागृहात राहिल्याच्या प्रकरणी उत्तरदारयींचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षाही केली पाहिजे, असे जनतेला वाटते !

वर्ष २०२० मध्ये बांगलादेशात १४९ हिंदूंच्या हत्या, तर २ सहस्र ६२३ हिंदूंचे धर्मांतर

भारतात अशा प्रकारची एकही घटना अल्पसंख्यांक धर्मियांच्या संदर्भात घडत नाही, उलट अल्पसंख्यांक धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण होणे, त्यांच्या मंदिरांची आणि देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणे, लव्ह जिहाद आदी घटना घडतात.

अमेरिकेत गर्भवती महिलेची हत्या करून तिच्या पोटातून बाळ काढणार्‍या महिलेला फाशी होणार

अमेरिकेत वर्ष २००४ मध्ये लिसा मॉन्टेगोमेरी या महिलेने एका गर्भवती महिलेचा गळा आवळून तिची हत्या केली आणि त्यानंतर तिचे पोट चिरून बाळ पळवले होते.

पाकच्या सिंध प्रांतात हिंदु महिलेचा मृतदेह झाडाला टांगलेला सापडला

पाकमध्ये हिंदूंचा वंशसंहार होत असतांना जगभरातील हिंदू निष्क्रीय !

नववर्ष स्वागताच्या पार्टीत तरुणीची हत्या

नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्टीत मुंबईत एका तरुणीची हत्या करणार्‍या मित्रांना कह्यात घेतले आहे. खारमध्ये (पश्चिम) येथे ही घटना घडली.

उत्तरप्रदेशात १० वीच्या विद्यार्थ्याकडून वर्गातील बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून मित्राची गोळ्या झाडून हत्या

विद्यार्थ्यांना लहानपणापासून साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! याला स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे शासनकर्ते उत्तरदायी आहेत ! हिंदु राष्ट्रात विद्यार्थ्यांना साधना शिकवून धर्माचरण करण्यास सांगितले जाईल !

महाराष्ट्र सरकार विसर्जित करण्यासाठी आखाडा परिषद राष्ट्रपतींना निवेदन देणार

अखिल भारतीय आखाडा परिषदेने राष्ट्रपतींकडे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार विसर्जित करून तेथे पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. साधू-संतांच्या प्रतिनिधींचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपतींना निवेदन देणार आहे.