आरोपी अनमोल बिश्नोई याच्या विरोधात ‘लुक आऊट’ नोटीस प्रसारित !

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येच्या प्रकरणात सहभागी असलेल्या अनमोल याने हा गोळीबार सलमान खानसाठी पहिली आणि शेवटची चेतावणी असल्याचे सांगून ‘यापुढे भिंतींवर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत’, असे धमकावले होते.

मुसलमान उमेदवार नसल्याचे कारण देत नसीम खान यांचे काँग्रेसच्या मुख्य प्रचारकपदाचे त्यागपत्र !

दुखावलेल्या नसीम खान यांनी मुख्य प्रचारकपदाचे त्यागपत्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुग खर्गे यांना पाठवले आहे. नसीम खान ‘एम्.आय.एम्.आय.एम्.’कडून उमेदवारी लढवणार असल्याची चर्चा चालू आहे.

सलमान खान याच्या इमारतीवर गोळीबार केलेली पिस्तुले बिश्नोईच्या गावातीलच !

सध्या कारागृहात असलेल्याा लॉरेन्स बिश्नोईने सलमानला काळवीट शिकार प्रकरणी आव्हान दिले होते. नुकतेच त्याच्या टोळीतील गुंडांनी सलमानच्या इमारतीवर गोळीबार केला.

चोरीच्या वृत्तानंतर बँक ऑफ महाराष्ट्रकडून ४७ लाख रुपयांची भरपाई !

२ मार्च या दिवशी झालेली ही चोरी ४ मार्च या दिवशी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकार्‍यांच्या लक्षात आली.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्रातील ८५ टक्के भिकारी ‘व्यवसाय’ म्हणून भीक मागतात !

मुंबईसारख्या शहरामध्ये भिकार्‍यांच्या टोळ्या कार्यरत असल्याचे प्रकार यापूर्वीच्या पोलीस कारवायांतून उघड झाले आहेत. या व्यवसायाच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन भिकार्‍यांमागील गुन्हेगारीला संपवण्यासाठी गृहविभागाने ठोस पाऊल उचलणे आवश्यक !

यवतमाळ येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर शाईफेकीप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचा हिंदूंना लक्ष करण्याचा प्रयत्न !

‘गुन्हेगार कोण आहे ?’, हे आधीच घोषित करण्याची पुरोगाम्यांची जुनीच सवय !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : महायुतीच्या उमेदवारांना विरोध ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही ! – मनसे; मुंबईत पुन्हा उष्णतेची लाट येणार !…

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार २७ आणि २८ एप्रिल या दिवशी मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेला तोंड द्यावे लागेल. या वेळी पारा ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतो.

प्रक्षोभक वक्तव्यावरून आमदार नीतेश राणे आणि गीता जैन यांवर गुन्हा नोंद !

जानेवारी महिन्यात अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या आदल्या दिवशी मीरारोडमधील नयानगर येथे काही मुसलमानांनी हिंदूंच्या गाड्यांची तोडफोड केली, तसेच काही हिंदु युवकांना मारहाणही केली.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई आणि पालघरमध्ये २० ठिकाणी गदापूजन !

गदापूजनाने होणारी शौर्यजागृती हिंदूंमध्ये रामराज्याच्या संघर्षासाठी आवश्यक ती ऊर्जा निर्माण करील !

महाराष्ट्रातील लोकांनी स्वभाषाभिमान जोपासायला हवा !

दूध विकणारे उत्तर भारतीय लोक शेकडो वर्षांपासून मुंबईत रहात आहेत. ते हिंदीतूनच बोलतात आणि मुंबईकर मराठी त्यांच्याशी मोडक्या-तोडक्या हिंदीतून बोलतात.