काँग्रेस आणि हिंदू यांनी हिंदूंचा मोठा पक्ष निर्माण केला असता, तर भारताची फाळणी टळली असती ! – उदय माहुरकर, भारताचे माहिती आयुक्त
भारत आणि काँग्रेसी यांना सावरकरांनी प्रत्येक वेळी सांगितले की, मुसलमानांचे तुष्टीकरण म्हणजे देशाच्या अखंडत्वाला धोका आहे. भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल.