‘लोकमान्य’रूपी ठेवा !

महापुरुषांना जातीयवादातून पहाणे म्हणजे त्यांचा आणि त्यांच्या राष्ट्रकार्याचा अपमानच आहे. राजकारण बाजूला ठेवून ज्या वेळी हे राष्ट्रकार्य भावी पिढीसमोर ठेवले जाईल, त्याच वेळी खर्‍या अर्थाने भारत बलशाली होईल !

क्रांतीकारकांचा अपमान करणारी काँग्रेस !

स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्यांच्या अवमानाविषयी बोलणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांनी इतिहासात डोकावून पाहिले, तर काँग्रेसने क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांचा किती वेळा अपमान केला, याची गणतीही करता येणार नाही.

सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांना महात्मा गांधी यांच्याकडून पाठिंबा मिळाला नाही ! – अभिनेत्री कंगना राणावत

‘‘दुसरा गाल पुढे करून भीक मिळते, स्वातंत्र्य नाही. भारताला वर्ष १९४७ मध्ये भीक मिळाली होती, स्वातंत्र्य मिळाले नाही. खरे स्वातंत्र्य वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकार आल्यावर मिळाले.’’ – अभिनेत्री कंगना राणावत

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याची अनावरणानंतर काही घंट्यांतच तोडफोड

रॉविल येथील ‘ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी सेंटर’मध्ये मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर काही घंट्यांनतर या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. हा पुतळा भारत सरकारकडून भेट देण्यात आला होता.

इंग्रजी चांगले येणे, या निकषावर देशाचा पहिला पंतप्रधान निवडणारे गांधी !

भारतियांनी इंग्रजी संस्कृतीचा अभिमान बाळगणार्‍या नेहरूंना पंतप्रधान केले. नेहरूंना तरी गांधींनी पंतप्रधान का केले ? कारण ‘पंडित इंग्रजी चांगले बोलतो, तसे वल्लभला येत नाही’ म्हणून !

काँग्रेस आणि हिंदू यांनी हिंदूंचा मोठा पक्ष निर्माण केला असता, तर भारताची फाळणी टळली असती ! – उदय माहुरकर, भारताचे माहिती आयुक्त

भारत आणि काँग्रेसी यांना सावरकरांनी प्रत्येक वेळी सांगितले की, मुसलमानांचे तुष्टीकरण म्हणजे देशाच्या अखंडत्वाला धोका आहे. भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल.

हिंदु विधवा महिला म्हणजे संयमाची उच्चतम कोटी !

‘सृष्टीमध्ये हिंदु विधवांची निर्मिती करून विधात्याने कमाल केली आहे. पत्नी वारल्यावर पुरुष स्वतःच्या दुःखाचे रडगाणे गातात, तेव्हा मला हसू येते आणि माझ्या डोळ्यांसमोर विधवा भगिनींची प्रतिमा उभी रहाते.

सावरकरांनी म. गांधी यांच्या सांगण्यावरून दयेची याचिका प्रविष्ट केली होती ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

अंदमान येथील कारागृहात असतांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म. गांधी यांच्या सांगण्यावरूनच ब्रिटीश सरकारकडे दयेची याचिका प्रविष्ट केली होती, असे विधान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे केले.

(म्हणे) ‘गोडसे केवळ ‘सुपारी किलर’ असून तो सावरकरांच्या डोक्याने चालायचा !’ – अतुल लोंढे, प्रवक्ते, काँग्रेस

गोडसे यांचा एकेरी उल्लेख करून, त्यांच्याविषयी अपशब्द बोलून आणि गांधी यांनी केलेल्या चुकांचे उदात्तीकरण करून इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍यांना काय म्हणावे ? – संपादक

‘नथुराम गोडसे झिंदाबाद’ म्हणणार्‍यांची जाहीरपणे लाज काढली पाहिजे ! – खासदार वरुण गांधी, भाजप

‘देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने कुणी काहीही बोलू शकतो’, असे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी हे हिंदूंच्या देवतांचा अथवा श्रद्धास्थानांचा कुणी अवमान केला, तर लगेच म्हणतात, तर मग नथुराम गोडसे यांच्याविषयी कुणी काही बोलत असेल, तर त्या वेळी त्यांची भूमिका उलट का असते ?