सिंधुदुर्ग : सावंतवाडी रक्तपेढीतील रिक्त पदे भरावीत, यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे आंदोलन
असे आंदोलन करावे लागणे, हे आरोग्य विभागाला लज्जास्पद !
असे आंदोलन करावे लागणे, हे आरोग्य विभागाला लज्जास्पद !
मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन मासांपासून धर्मांधांकडून जाणीवपूर्वक होत असलेल्या घटनांमुळेच ७ जून या दिवशी हिंदूंचा उद्रेक झाला. त्यामुळे ही शांतता बिघडवण्याचे काम कोण करत आहे ? याचे अन्वेषण अगोदर झाले पाहिजे. औरंगजेबाचे ‘स्टेटस’ ठेवण्यामागील मुख्य सूत्रधार कोण आहे ? याचे विशेष पोलीस पथकाद्वारे अन्वेषण केले जावे.
अशी चेतावणी का द्यावी लागते ?
दिंड्यांसाठी येथील ६५ एकर मधील प्लॉट कायमस्वरूपी निश्चित करण्यात यावेत, या मागणीचे निवेदन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना दिले.
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून असे निर्णय का घेत नाही ?
साक्षरतेचे प्रमाण अधिक अशी ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही स्थिती लाजिरवाणी ! लोकसहभागातून शिक्षण स्वयंसेवक शिक्षकांची नेमणूक होणे प्रशासनासाठी लज्जास्पद !
असे आहे, तर जमिअतने अयोग्य व्हॉट्सॲप स्टेटस ठेवणार्या त्यांच्या धर्मबांधवांवर कारवाई करण्यासाठी स्वत: पुढे येऊन प्रयत्न केले पाहिजेत, लव्ह जिहाद्यांना स्वत:हून पोलिसांकडे सोपवले पाहिजे होते. तसे घडतांना दिसत नाही.
दोषींवर कारवाई न केल्यास जनआंदोलन करण्याची शिवप्रेमींची चेतावणी
अशी मागणी जनतेला पुन:पुन्हा का करावी लागते ? खरेतर प्रदूषण नियंत्रण मंडळानेच या समस्येवर ठोस उपाययोजना काढायला हवी !
हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढून होत असलेल्या भीषण हत्यांची मालिका संपलेली नसल्याचे दिल्लीतील ‘साक्षी’ आणि झारखंडमधील ‘अनुराधा’ प्रकरणानंतर पुन्हा एकदा देशासमोर आले आहे.