ठाणे रेल्वेस्थानक परिसरात शिवशाही बसला आग
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
कठीण काळात सरकारने केलेली एस्.टी.ची भाडेवाढ त्वरित रहित करावी आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव अन् पदाधिकारी यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगार यांच्या छतांवर ‘ग्रीड सोलर’ ऊर्जा प्रणालीद्वारे वीजनिर्मिती करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांमध्ये ठरवून दिलेल्या मूल्यापेक्षा अधिक रक्कम आकारल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी १ जूनपासून राज्यातील सर्व स्वच्छतागृहामंध्ये प्रवाशांना विनामूल्य सेवा देण्यात येईल.
राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे १७ एप्रिल या दिवशी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर येणार असून त्यांच्या हस्ते शासननिधीतून बांधण्यात आलेल्या कोल्हापूर शहरातील ‘एस्.टी.’च्या नूतन छत्रपती संभाजीनगर बसस्थानकासह ४ बसस्थानकांचे उद्घाटन होणार आहे.
वर्ष २०२५-२६ या आर्थिक वर्षात एस्.टी. महामंडळाला तब्बल ५९१ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. एस्.टी. महामंडळाचा दैनंदिन तोटा १ कोटी ६० लाख रुपये इतका आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने उन्हाळी गर्दीचा हंगाम १५ एप्रिल ते १५ जून २०२६ या कालावधीत (परिवर्तनशील भाडे आकारणी) प्रवास भाड्याच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
येथील ‘राज्य परिवहन मंडळा’च्या आगारात कार्यरत असलेले साहाय्यक वाहतूक नियंत्रक शरद भिवसने (वय ४० वर्षे) यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
पुणे-बेंगळुरू महामार्गावरील मध्यवर्ती बसस्थानक म्हणून ओळख असणार्या सातारा बसस्थानकामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने वर्ष २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शालेय सहलींच्या माध्यमातून १२७ कोटी १८ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे.