कपडे खरेदी करतांना ते आकर्षक असण्यासह सात्त्विक असणे आवश्यक !
‘दिवाळीनिमित्त आपण कुटुंबियांसाठी मोठ्या हौसेने नवीन कपडे खरेदी करतो. दिवाळीनिमित्त बाजारपेठेत विविध प्रकारचे ‘रेडीमेड’ कपडे विक्रीसाठी उपलब्ध असतात…
‘दिवाळीनिमित्त आपण कुटुंबियांसाठी मोठ्या हौसेने नवीन कपडे खरेदी करतो. दिवाळीनिमित्त बाजारपेठेत विविध प्रकारचे ‘रेडीमेड’ कपडे विक्रीसाठी उपलब्ध असतात…
‘११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्सव’ सोहळा फार्मागुडी (गोवा) येथील मैदानात पार पडला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने या …
‘रांगोळी ही ६४ कलांपैकी एक कला आहे. ही कला घरोघरी पोचली आहे. सणा-समारंभांत, देवळांत आणि घरोघरी रांगोळी काढली जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत.
स्वयंभू मूर्ती, संतांनी स्थापन केलेली मूर्ती आणि शास्त्रानुसार बनवलेली मूर्ती यांमध्ये देवतेचे तत्त्व आकृष्ट अन् प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असते.
ब्रह्मोत्सवापूर्वी आणि नंतर काही घटकांची ‘यू.ए.एस्.’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील नोंदींविषयी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सौ. मधुरा कर्वे यांच्या प्रश्नांना सूक्ष्मातून प्राप्त झालेल्या ज्ञानाद्वारे श्री. राम होनप यांनी दिलेली उत्तरे पुढे दिली आहेत.
नृत्यातून निर्माण होणार्या लयबद्ध नादलहरींमध्ये देवतेला स्पर्श करून तिला जागृत करण्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे नृत्यातून साधना करणार्या जिवाला ईश्वरापर्यंत जलद पोचता येते.
‘अध्यात्मशास्त्रानुसार देवतेला विशिष्ट फुले किंवा पत्री अर्पण केली जातात, उदा. श्री गणेशाला लाल जास्वंद आणि दूर्वा आदी. याचे कारण हे की, त्या त्या वस्तूमध्ये त्या त्या देवतेचे तत्त्व (चैतन्य) आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक असते. यासंदर्भातील एक संशोधन पुढे दिले आहे.
अध्यात्मशास्त्रानुसार देवतेला विशिष्ट फुले किंवा पत्री अर्पण केली जातात. याचे कारण हे की, ती फुले वा वनस्पती यांमध्ये त्या देवतेचे तत्त्व (चैतन्य) आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक असते. यासंदर्भातील एक संशोधन पुढे दिले आहे.
उपासनेतील उपास्य देवतेच्या चित्रात देवतेचे तत्त्व (तारक रूप असल्यास सात्त्विकता) जेवढे अधिक प्रमाणात असते, तेवढे ते चित्र उपासकाला त्या देवतेचे तत्त्व ग्रहण करण्यास अधिक उपयुक्त ठरते.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे औषधांच्या खोक्यांच्या पांढर्या (कोर्या) बाजूचा उपयोग लिखाणासाठी करतात. त्यांच्या हस्तलिखितांमध्ये (त्यांनी लिखाण केलेल्या कागदांमध्ये) पुष्कळ प्रमाणात चैतन्य असल्याचे त्या कागदांतील सूक्ष्मातील स्पंदनांवरून लक्षात आले…