सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त करण्यात आलेल्या नवचंडी यागाचा यागातील सर्व घटकांवर सकारात्मक परिणाम होणे

‘महर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात २८ ते ३०.५.२०२४ या कालावधीत ‘नवचंडी याग’ करण्यात आला.

‘रामनाथी आश्रमात केलेल्या गरुडयागाचा परिणाम सप्तलोकांवर होणे’ यासंदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेले अभिनव संशोधन !

‘यज्ञाचा सकारात्मक परिणाम सभोवतालच्या वातावरणावर होतो’, हे सर्वश्रुत आहे. महर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वर्ष २०१८ पासून अनेक यज्ञयाग करण्यात आले. या यज्ञयागांच्या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने विपुल संशोधन केले आहे. या संशोधनातून ‘यज्ञयाग केल्याने यज्ञकुंड, यज्ञाचे यजमान अन् पुरोहित, यज्ञातील विविध घटक, तसेच सभोवतालचे वातावरण यांवर पुष्कळ सकारात्मक परिणाम होतो’, हे सिद्ध झाले आहे.

Read more‘रामनाथी आश्रमात केलेल्या गरुडयागाचा परिणाम सप्तलोकांवर होणे’ यासंदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेले अभिनव संशोधन !

महामृत्युंजय यागाचा यागातील घटकांवर सकारात्मक परिणाम होणे

नवरात्रीच्या काळात महर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात करण्यात आलेल्या यागांच्या संदर्भातील संशोधन !

नवरात्रीच्या काळात केलेल्या यागांचा श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीवर झालेला सकारात्मक परिणाम

‘नवरात्रीच्या काळात आश्रमात होणार्‍या यज्ञयागांचा श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीवर काय परिणामहोतो ?’, याचे संशोधन करूया. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार संशोधनासाठी देवीच्या मूर्तीची एक आड एक दिवस छायाचित्रे काढण्यात आली. याविषयीचे संशोधन पुढे दिले आहे.

पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडेआजी यांनी देहत्याग केल्यानंतरच्या त्यांच्या छायाचित्रांतून उत्तरोत्तर अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

‘संतांनी देहत्याग केल्यानंतरही त्यांचे कार्य सूक्ष्मातून चालूच असते’ हे लक्षात येते. संतांच्या कार्यानुरूप त्यांच्याकडून शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची स्पंदने प्रक्षेपित होत असतात.’

श्री शाकंभरीदेवी यागाचा यागातील घटकांवर सकारात्मक परिणाम होणे 

‘महर्षींच्या आज्ञेने ऑक्टोबर २०२४ मध्ये नवरात्रीतील पहिले ६ दिवस श्री शाकंभरीदेवीचा याग, त्यापुढील ३ दिवस श्री चंडीदेवीचा याग आणि विजयादशमीला महामृत्युंजय याग करण्यात आले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या हाता-पायांच्या नखांच्या संदर्भातील संशोधन !

‘व्यक्तीची स्पंदने तिच्या देहातून वातावरणात प्रक्षेपित होतात. व्यक्तीची स्पंदने तिच्या हाता-पायांच्या कापलेल्या नखांमध्येही विद्यमान असतात. संतांमध्ये मुळातच पुष्कळ चैतन्य असते. त्यांच्या हाता-पायांच्या कापलेल्या नखांतूनही वातावरणात….

श्री महाकाली होमाचा पुरोहित, होमाला उपस्थित साधक आणि संत यांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर (‘ऑरा’वर) सकारात्मक परिणाम होणे

‘महर्षींच्या आज्ञेने १२.९.२०२४ या दिवशी कांचीपुरम् येथील सेवाकेंद्रात श्री महाकाली होम करण्यात आला. ‘श्री महाकाली होमाचा होमाचे पुरोहित, होमाला उपस्थित साधक आणि संत यांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर (‘ऑरा’वर) काय परिणाम होतात ?’, हे अभ्यासण्यासाठी संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या…

‘निर्विचार’ या नामजपाचा व्यक्तीवर आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक परिणाम होणे !

अध्यात्मातील ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या नियमानुसार या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते, म्हणजे प्रथम मनोलय, नंतर बुद्धीलय, त्यानंतर चित्तलय आणि शेवटी अहंलय होतो.

गोमातेचे (देशी गायीचे) आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे संशोधन !

विदेशी गाय आणि म्हैस हे तमोगुणी आहेत, तर देशी गाय सत्त्वगुणी आहे. त्यामुळे विदेशी गाय अन् म्हैस यांच्याकडून तमोगुणी स्पंदने, तर देशी गायीकडून सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होतात. ‘हिंदु धर्मात गायीला ‘गोमाता’ म्हणून का पूजतात ?’, तेही यातून लक्षात येते.’